आंबिल-ओढ्यातील नागरिकांचे ठिय्या आंदोलन !

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आंदोलक यांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माहिती कुठून मिळाली त्याचा काही पुरावा आहे का ? मला सगळे पुरावे द्या, ऑडिओ क्लिप द्या. मी स्वतः तक्रार करीन.

कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयांनी घेतलेले अधिकचे देयक परत न केल्यास रुग्णालयांसमोर ठिय्या आंदोलन ! – संजय पाटील, खासदार, भाजप

संजय पाटील पुढे म्हणाले, ‘‘१५ दिवसांत या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून रुग्णालयाने पैसे परत द्यावे, ही आग्रही भूमिका असणार आहे.

मुसलमानबहुल मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्या धर्मांतरसंबंधी याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

मुसलमानबहुल भागात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी सरकार काही करत नाही आणि जर न्यायालयही त्यावर सुनावणी करण्यास नकार देत असेल, तर हिंदूंनी काय करावे ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर भारताकडून सीमेवर ५० सहस्र सैनिक तैनात ! – ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेचा दावा

लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या भारत आणि चीन संघर्षानंतर भारताने नवी व्यूहरचना आखत येथे ५० सहस्र सैनिक तैनात केले आहेत. भारताने उचललेले हे पाऊल ऐतिहासिक आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेने दिले आहे.

काश्मीरमध्ये दोघा शीख तरुणींचे बलपूर्वक धर्मांतर

एका तरुणीचा मुसलमान तरुणाशी विवाह
शिखांच्या संघटनांकडून जम्मूमध्ये आंदोलन; ‘लव्ह जिहाद’चा आरोप !

जम्मूमधील सैन्यदलाच्या तळावर ड्रोन्सद्वारे आक्रमणाचा प्रयत्न सैनिकांनी उधळला !

जिहादी आतंकवाद्यांकडून आता सर्रासपणे होत असलेल्या ड्रोन्सचा वापर पहाता भारताला यावर तातडीने सतर्क होऊन आतंकवाद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत !

ट्विटरने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळले !

विदेशी सामाजिक माध्यम असलेल्या ट्विटरचा वाढता उद्दामपणा रोखण्यासाठी आता भारतात त्याच्यावर बंदीच घातली पाहिजे !

अश्‍लीलतेचा प्रसार करणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीचे अनुकरण करणे पाकिस्तानी चित्रपट निर्मात्यांनी बंद केले पाहिजे ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

भारतीय चित्रपटसृष्टीला तिच्या चित्रपटांतील अश्‍लीलतेवरून दोन शब्द सुनावण्याचे धाडस भारतातील शासनकर्ते कधी करतील का ?

भारताच्या ‘अग्नी प्राईम’ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

भारताचे शास्त्रज्ञ भारतीय सैन्याला अत्याधुनिक क्षेपणास्त्र बनवून देत आहेत; मात्र जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान केवळ लहान ड्रोनच्याच साहाय्याने भारतावर आक्रमण करण्यात यशस्वी ठरत आहेत. हे पहाता भारताने आता अशा क्षेपणास्त्रांचा प्रत्यक्षात वापर करावा, असे जनतेला वाटते !

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून माजी पोलीस अधिकार्‍यासह त्यांची पत्नी आणि मुलगी यांची हत्या

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच आतंकवादी भारताला दाखवून देत आहेत. तो नष्ट करण्यासाठी त्यांचा पोशिंदा पाकला नष्ट करा !