अलीगड (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल नूरपूर गावातील हिंदूंकडून गावातून पलायन करण्याची चेतावणी
मुसलमानबहुल नूरपूर गावात असे व्हायला ते भारतात आहे कि पाकमध्ये ? असे भारतात सर्वत्र होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहेे !
मुसलमानबहुल नूरपूर गावात असे व्हायला ते भारतात आहे कि पाकमध्ये ? असे भारतात सर्वत्र होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहेे !
दळणवळण बंदीतही कंत्राटी कामे, वेतन, वीजदेयक आदींसाठी लाखो रुपयांची तरतूद…
अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्या सर्व अधिकार्यांना शिक्षा झाली पाहिजे !
दळणवळण बंदीचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर पुण्यात पुन्हा गर्दी होत आहे.
राज्यशासनाच्या शिवस्वराज्य उपक्रमाचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते नगर जिल्हा परिषदेत झाला त्यावेळी ते बोलत होते.
हिंदू, शीख आदींच्या जागी, जर मुसलमान असते, तर काँग्रेस सरकारने लसीकरण टाळले असते का ?
श्री. बालराज कैरमकोंडा यांनी त्यांच्या सहकार्यांसह कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी गरजू लोकांना वैद्यकीय साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
श्री. राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
आताच्या सरकारला मी हात जोडून विनंती केली; पण तरी काही झाले नाही. काय होईल, ते होईल. आम्ही ठरवले आहे की, आंदोलन निश्चित आहे.
चीनच्या सैनिकांची ही स्थिती असतांना दुसरीकडे भारतीय सैन्याने गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे सैनिक लडाख सीमेवर मोठ्या संख्येने तैनात केले आहेत. हेे सैनिक आजही तेथे ठाण मांडून आहेत.