नागपूर येथे बाळाला अमानुष मारहाण करणार्‍या आईवर गुन्हा नोंद !

शहरातील पांढराबोडी येथील एक आई काही मासांच्या स्वतःच्या बाळाला अमानुष मारहाण करतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. पोलिसांनी या घटनेची गंभीर नोंद घेऊन त्या आईवर गुन्हा नोंद केला आहे.

धर्मनिरपेक्ष गांधीवादी याविषयी गप्प का आहेत ?

लक्षद्वीपमध्ये ९८ टक्के लोक मुसलमान आहेत. ११ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने येथे म. गांधी यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मुसलमानांच्या तीव्र विरोधामुळे सरकारने माघार घेतली.

‘जेनोसाईड बिल’मुळे विश्वातील हिंदूंवरील नरसंहाराचे आक्रमण भारताला थेटपणे परतवून लावता येईल ! – अधिवक्ता टिटो गंजू

‘जेनोसाईड (नरसंहार)’ चे विविध टप्पे असून ते ओळखून त्वरित कार्य करणे आवश्यक आहे. काश्मिरी हिंदू नरसंहाराचे बळी आहेतच; परंतु ते नरसंहार नाकारल्याचेही बळी आहेत.

अशा समस्या परिचारिकांना असणे प्रशासनाला लज्जास्पद !

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अपुरे साहित्य असते, तसेच महिलांच्या स्वच्छतागृहाला दरवाजे नसणे, अल्प कर्मचार्‍यांमुळे येणारा ताण आदी समस्या परिचारिकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर बैठकीत मांडल्या. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील श्रीकांत ताम्हनकर यांनी व्यक्त केलेले विचार !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! चालू वर्ष हे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी ७४ वे वर्ष आहे. सावरकर विरोधकांना मान्य नसले, तरी स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान शब्दातीत आहे.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापूर्वी भूमीसंदर्भातील लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा एकत्रित नामजप ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वत्र लावण्याचे नियोजन करा !

‘नामजप हा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक नसून तो विविध विकारांच्या निर्मूलनासाठीही लाभकारक ठरतो, हे सिद्ध झालेले आहे.

लहानपणीच्या शाळेतील मित्रांची ८० व्या वर्षीही मैत्री असणे

महाविद्यालयातील मित्र, नोकरीतील सहकारी, शेजारी, नातेवाईक इत्यादींशी लहानपणीच्या शाळेतील मित्रांची जवळीक असते, तशी नसते; कारण शाळेतील मित्रांच्या जवळीकीत स्वार्थ नसतो.

श्री. सोहम् यांची कु. हर्षाली कदवाने यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सोहमला तो अबोल असल्यामुळे समष्टीत सर्वांशी मनमोकळेपणाने बोलायला सांगितले होते. ‘दादा त्यावर प्रयत्न करत आहे. तो आता सर्वांची विचारपूस करतो आणि समष्टीमधे मिसळण्याचा प्रयत्न करतो.

बालपणापासून शांत, समंजस आणि साधकत्व असलेले फोंडा, गोवा येथील श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ !

लहानपणापासून सोहमची रहाणी साधी आहे. तो लहानपणापासून त्यागी वृत्तीचा आणि अनासक्त आहे.