मुलाच्या व्यसन-मुक्तीसाठी आध्यात्मिक उपाय करण्याने त्याच्यात पुष्कळ पालट होणे आणि त्यामुळे आध्यात्मिक उपायांचे महत्त्व लक्षात येणे 

एका साधिकेने सांगितलेले उपाय केले तेव्हापासून तो थोडा शांत आहे. आता तो पूर्वीपेक्षा बरा आहे. ‘परात्पर गुरुदेवा ही आपलीच कृपा आहे.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

मी सूक्ष्म जगताविषयी ग्रंथ पाहिले होते; पण आज सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःला त्रास होत असूनही ते आम्हाला सर्व माहिती सांगत आहेत’, याची मला जाणीव झाली.’

म्यानमारमध्ये सैन्याच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

म्यानमारमधील सद्यःस्थितीवर हाच निर्णय योग्य असून त्यामुळेच देशाचे भवितव्य सुरक्षित हाती रहाणार आहे’ – म्यानमारचे सैन्यदलप्रमुख जनरल मिन आँग ह्लेइंग

आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहानाकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून भारताची प्रतिमा मलीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. यासाठी सरकारने स्वतःची बाजू जोरकसपणे मांडून आंदोलनात घुसलेल्या समाजविघातक घटकांची माहिती समोर आणणे आवश्यक !

(म्हणे) ‘शांततेसाठी सर्व दिशांना हात पुढे करण्याची ही वेळ आहे !’ – पाकच्या सैन्यदलप्रमुखांचे भारताला आवाहन

शांतता निर्माण करण्यासाठी प्रथम पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावे आणि जिहादी आतंकवादी कारवाया बंद कराव्यात !

शेतकर्‍यांच्या सूत्रांवरून राज्यसभेत गोंधळ घालणारे आपचे ३ खासदार दिवसभरासाठी निलंबित

गोंधळ घालणार्‍या अशा खासदारांचे सदस्यत्वच रहित करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची आवश्यकता आहे !

संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा करण्याचा विचार नाही ! – केंद्र सरकार

केंद्रातील सरकार जर असा कायदा करणार नसेल, तर हिंदूंचे विविध मार्गांनी होणारे धर्मांतर कोण रोखणार, याचे उत्तर कोण देणार ?

शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा नोंद

शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

(म्हणे) ‘छत्तीसगडमध्ये भाजपच्या खासदाराकडून माझ्या मृत्यूसाठी यज्ञ !’ – काँग्रेसच्या आमदाराचा आरोप

काँग्रेसवाल्यांचा कधीपासून अशा प्रकारच्या ‘अंधश्रद्वां’वर विश्‍वास निर्माण झाला ? अशी अंधश्रद्धा पसरवल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !