गोंधळ घालणार्या अशा खासदारांचे सदस्यत्वच रहित करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची आवश्यकता आहे !

नवी देहली – राज्यसभेत शेतकरी आंदोलनावरून सभागृहात गोंधळ घातल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, सुशील गुप्ता आणि एन्.डी. गुप्ता या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले. या खासदारांनी शेतकर्यांच्या सूत्रांवरून सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेमध्ये येऊन घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
संजय सिंह समेत आप के तीन सांसद दिनभर के लिये निलंबित #AAP #SanjaySingh https://t.co/qHvyhM4cms
— ZEE HINDUSTAN (@Zee_Hindustan) February 3, 2021
त्यानंतर त्यांना मार्शलच्या साहाय्याने सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. या तिन्ही खासदारांना सभागृहाच्या कामकाजातून एक दिवसासाठी निलंबित करण्याचा आदेश सभापतींनी दिला. याविषयी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले की, जेव्हा ‘शेतकरी’ या विषयावर चर्चा करण्याची वेळ आली आहे, तेव्हा ही घोषणाबाजी का केली जात आहे ? ही हुकूमशाही चालणार नाही.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !