Waqf Bill Passed By Rajya Sabha : राज्यसभेतही रात्री अडीच वाजता वक्फ सुधारणा विधेयक संमत
विधेयक संमत होणे, हा सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण ! – पंतप्रधान मोदी
विधेयक संमत होणे, हा सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण ! – पंतप्रधान मोदी
वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, तसेच हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडेही पाठवण्यात आले होते, हे मायावती का सांगत नाहीत ?
आज सकाळी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर केले. यावरही रात्री उशिरापर्यंत चर्चा चालू होती. सकाळपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या सदस्यांनी यावर त्यांची मते मांडली.
प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे; मात्र न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला, तर मुसलमान तो स्वीकारणार आहेत का ? श्रीरामजन्मभूमीचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यानंतर ते अद्यापही मनापासून तो स्वीकारत नाहीत, असेच वेळोवेळी दिसून येते !
सभागृहात विरोधी पक्षांकडून गदारोळ
जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून चालवण्यात येणार्या संसदेचे कामकाज गदारोळ करून स्थगित करण्यास भाग पाडणार्यांकडून हा पैसा वसूल का केला जात नाही ? आता जनतेनेच यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
हे लोकांना ठाऊक आहे. मला त्यावर बोलायचे नाही. त्यांनी ज्या मौलाना नोमानींचा पाठिंबा घेतला आहे, त्यांच्या १७ मागण्या मान्य केल्या, त्या नोमानींनी सांगितले की, ‘व्होट जिहाद’ होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांपैकी भाजपच्या ८, तर भाजपच्या मित्रपक्षांच्या ३ सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांची संख्या ११२ वर पोचली आहे.
केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात चलनात आणलेल्या २ सहस्र रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी चलनातून बाद केल्या.
मुळात सरकारकडे अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारनेच स्वतःहून अशांचे जागतिक वारसास्थळ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !