राज्यसभेची पोटनिवडणूक १८ जूनला होणार
सुनेत्रा पवार यांच्या त्यागपत्रामुळे राज्यसभेतील रिक्त जागेसाठी १८ जून या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.
सुनेत्रा पवार यांच्या त्यागपत्रामुळे राज्यसभेतील रिक्त जागेसाठी १८ जून या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.
तब्बल २० वर्षे बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार आता राज्यसभेत जाणार आहेत. त्यांनी यासंदर्भात ५ मार्चच्या दुपारी ‘एक्स’वर माहिती देऊन घोषणा केली. तसेच यासाठी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा अर्जही भरला आहे.
१ जानेवारी २०२५ पर्यंत उपलब्ध माहितीनुसार ‘आय.ए.एस्.’ची १ सहस्र ३०० पदे, ‘आय.पी.एस्.’ची ५०५ पदे आणि ‘आय.एफ्.एस्.’ची १ सहस्र २९ पदे रिक्त आहेत.
देशहित त्यागून केलेल्या घोडचुकांमुळे भारताला आजतागायत राष्ट्रहानी सोसावी लागणे, याला काँग्रेसच कारणीभूत !
भारताने यावर्षी इतक्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनाही बाहेर हाकलेले नाही, हे लक्षात घ्या !
लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी केलेल्या मतदानात राधाकृष्णन् यांना ४५२ मते पडली. तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागले.
भारत ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतांना संसदेचे कामकाज पूर्ण २४० घंटेही न चालणे लज्जास्पद ! यामुळे जो जनतेच्या पैशांचा अपव्यय झाला आहे, तो कामकाज होऊ न देणार्या खासदारांच्या खिशातून भरून घेणे जनतेला अपेक्षित आहे !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे यश !
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘गोवा अनुसूचित जमाती प्रतिनिधित्व विधेयक-२०२४’, हे विधेयक राज्यसभेत मांडले. या वेळी मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले
काँग्रेसला कितीही प्रश्न विचारले, तरी ते अल्पच ठरतील. काँग्रेसमुळेच पाकची निर्मिती झाली आणि गेली ७८ वर्षे तो भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. आताच्या सरकारने काँग्रेसचे हे पाप कायमचे संपवावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे.