प्रेमभावाने सासर आणि माहेर येथील सर्वांची मने जिंकून त्यांचा आधारस्तंभ ठरलेल्या सौ. समृद्धी राऊत !

पौष कृष्ण पक्ष षष्ठी (३.२.२०२१) या दिवशी सौ. समृद्धी राऊत यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या यजमानांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कृष्णापरी हा सखा माझा ।

‘श्री. निरंजन चोडणकर याचा हात धरून साधनेत पुढे जाण्याचा आनंद श्री गुरुकृपेने आम्हाला घ्यायला मिळतो. त्याची साधनेतील साथ गुरुचरणी समर्पित होण्यासाठी सार्थकी होत आहे. गुरुदेव आणि निरंजनदादा यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

संसार आणि साधना यांची योग्य सांगड घालणार्‍या सौ. समृद्धी राऊत !

संसार आणि साधना दोन्हींची सांगड तिने व्यवस्थित घातली आहे. ती साधना म्हणून घरचे दायित्व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती योग्य नियोजन करून दोन्हींचा मेळ व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न करते.

‘सात्त्विक उत्पादनांच्या रूपातील संजीवनीच आपत्काळात सर्वांना तारणार आहे’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘मी रहात असलेल्या खोलीच्या दारावर उपायांसाठी मारुतीचे चित्र लावले आहे. चित्राला सात्त्विक उदबत्तीने ओवाळतांना मला उदबत्तीतून पांढरा प्रकाश बाहेर पडतांना दिसला.

आयकरामध्ये कुठलीही नवीन सुट नाही !

लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. प्रथमच ‘पेपरलेस’ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यासाठी  सीतारामन् यांच्याकडून ‘मेक इन इंडिया’ ‘टॅब’चा वापर करण्यात आला.

दळणवळण बंदीच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कह्यात घेतली ११७ एकर भूमी !

देवस्थानाला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या भूमीविषयी असा गैरकारभार हे सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

म्यानमारमध्ये सैन्याकडून सत्तापालट !

म्यानमारचे राष्ट्रपती विन म्यिंट, सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांना सैन्याकडून अटक करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीला धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.

(म्हणे) ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे !’

एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याची हिंदुद्वेषी गरळओक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कोणीही येऊन हिंदूंची अपकीर्ती करून जातो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, हे संतापजनक नाही का ?

‘ओटीटी’ माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमावली करणार ! –  प्रकाश जावडेकर

वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि राष्ट्रविरोधी असणार्‍या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !

(म्हणे) ‘अण्णा हजारे हे अविश्‍वासू !’- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर

अण्णा हजारे यांनी काय करावे आणि ते कसे आहेत, हे देशाची सर्वाधिक हानी करून देशाला रसातळाला नेणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. अण्णा हजारे यांनी काय करावे आणि काय करू नये, याचे स्वातंत्र्य त्यांना नाही का ?