तलवारीने केक कापल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह ४ धर्मांधांना अटक आणि जामीन
केवळ वरवर कारवाई न करता कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकरणांना आळा बसेल.
केवळ वरवर कारवाई न करता कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकरणांना आळा बसेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राने देशाला देण्याची दानत दाखवली आहे; मात्र महाराष्ट्रावर नेहमी अन्याय होत आला आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतिदिन ऑनलाईन विशेष धर्मसत्संगांचे प्रक्षेपण करण्यात येते. हे सत्संग २० एप्रिलपासून कोल्हापूर येथील स्थानिक ‘बी’ न्यूजच्या ‘भक्ती’ वाहिनीवरील चॅनल क्रमांक ५३१ वर प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित करण्यात येत आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शौर्य जागरण शिबिरा’मध्ये ते बोलत होते. या व्याख्यानाला पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अकलूज, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतून पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.
हिंदूंना स्वतःचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंनी धर्मबळ वाढवणे आवश्यक आहे. धर्मबलसंपन्न हिंदूच धर्मांधांवर वचक निर्माण करू शकतील, हे निश्चित !
हिंदु धर्मात सांगितलेल्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब केल्यास सामाजिक उत्कर्षास चालना मिळेल. यास विरोध करणार्या काँग्रेससारख्या पक्षांना हिंदू मतपेटीद्वारे प्रत्युत्तर देतील, हेही तितकेच खरे !
सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रीरामंदिरासाठी विशेष कार्य केलेल्या राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रीचरणी पुष्पांजली समर्पित केली. त्याचप्रमाणे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले.
चि. श्रीनिधी सम्राट देशपांडे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
ज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या अधिकार्यांनी अवैध मद्य वाहतूक केल्याच्या प्रकरणी सलग ३ वेळा कारवाई झालेल्या अवैध मद्य व्यावसायिकांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सिद्ध केले आहेत.
भारताचे स्वातंत्र्य स्पष्टपणे वेदांवर आधारित आहे. त्यासाठी या विषयावर सखोल अभ्यास करून शास्त्रार्थ करून नवीन शोध लावण्याची आवश्यकता आहे. मनुस्मृतीच्या दुसर्या अध्यायातील विसाव्या श्लोकामध्ये स्पष्टपणे दिलेले आहे.