मुंगेर (बिहार) येथे भाजपचे राज्य प्रवक्ते गोळीबारात घायाळ

बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने ! बिहारमध्ये भाजप सत्तेत असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

मुसलमान प्रशासकांच्या काळातील भोपाळमधील सर्व अपवित्र नावे आम्ही पालटणार ! – भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह

केवळ भोपळ नव्हे, तर संपूर्ण भारतातील अशी नावे केंद्रातील भाजप सरकारने पालटावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

राजस्थानमध्ये श्री महादेव मंदिराच्या ७५ वर्षीय सेवेकर्‍याची निर्घृण हत्या

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे आणि सेवेकरी असुरक्षित ! एखाद्या मशिदीचा इमाम किंवा चर्चचा पाद्री यांच्याविषयी अशी घटना घडली असती, तर निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी आकाशपाताळ एक केले असते; मात्र येथे सर्व शांत !

हम दो हमारे पांचचा संकल्प करून मुलांना शस्त्र विकत घेऊन चालवायला शिकवा ! – भाजपच्या नेत्याचे आवाहन

हिंदूंची संख्या वाढवून समस्या सुटणार नाही, तर हिंदू संख्येने अल्प असले, तरी त्यांना ईश्‍वराचे अधिष्ठान असले, तरी ते धर्मांध शक्तींमुळे निर्माण झालेल्या संकटांना पुरून उरतील, हेच खरे !

‘गोवंश हत्याबंदी’ कायद्याची प्रभावी कार्यवाही आणि ‘लव्ह जिहाद’विषयी कठोर कायदा करावा ! – गोसेवकांची मागणी

गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांना त्याची प्रभावी कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी गोसेवकांना पदमोर्चा काढणे सरकारसाठी लज्जास्पद !

तांडव वेब सिरीजवर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा ! – हिंदु राष्ट्र सेनेची मागणी

हिंदूंच्या देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावणार्‍या आणि जातीय द्वेष पसरवणार्‍या तांडव वेब सिरीज वर तात्काळ बंदी आणावी, तसेच सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.

ईशनिंदाविरोधी कायदा करा !

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या धर्मश्रद्धांचा आदर करण्याचे सूचित करते; मात्र आज नाटके, चित्रपट, वेबसिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे.

चित्रपट, नाटके, ओटीटी प्लॅटफॉर्म, तसेच विविध माध्यमे यांद्वारे हिंदूंच्या देवता, तसेच हिंदुत्वावर होणार्‍या आघातांना आळा घाला ! – हमारा देश संघटना

सातत्याने हिंदुत्व, हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांची विटंबना केली जाते. या प्रकाराला तात्काळ आळा घालावा, यासाठी हमारा देश संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कोल्हापुरात होणार अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ वा वर्धापनदिन सोहळा

धर्मगुरूंचे सानिध्य, तसेच बांगलादेश आणि नेपाळ येथील महासंघाच्या पदाधिकार्‍यांची विशेष उपस्थिती. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या नववा वर्धापनदिन कोल्हापूर येथे ६ फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येणार आहे

 मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे ! – रामराजे नाईक-निंबाळकर

मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा, तसेच नवीन माध्यमांचा अधिकाधिक विनियोग करून कसोशीने प्रयत्न करायला हवेत, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.