नाशिक येथे अजित पवार गटाच्या त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षाला अटक !
हिंदु धर्मातील संतांचा अवमान करणार्यांना कठोर शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
हिंदु धर्मातील संतांचा अवमान करणार्यांना कठोर शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अवमान करणारे विधान करूनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही ? संतांचा अवमान करणार्यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.
देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करणे टाळा. सामाजिक माध्यमावर २ धर्मात आणि समुदायात तेढ निर्माण करणार्या पोस्ट करू नका. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या भूमी घोटाळ्यावर अभंगाच्या स्वरूपात रचना करून तसे अभंग म्हणणे कितपत योग्य आहे ?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी क्षमा मागावी’, ‘पाकिस्तान हाय हाय’ अशा घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी १७ डिसेंबर या दिवशी येथे ठिकठिकाणी रोष प्रकट करून निदर्शने केली.
वारकरी संप्रदायाकडून १७ डिसेंबर या दिवशी ‘ठाणे बंद’ची हाक दिली असून त्यास आमच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे’’, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.
सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण
हुसेन यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे, म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कृत्याचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येऊ नये. तरीही हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात लावल्यास त्या विरोधात आंदोलन करावे लागेल !
हिंदूंच्या साधूसंतांचा असा अवमान केल्याच्या प्रकरणी अखिलेश यादव यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक करायला हवी होती !
हिंदूंच्या साधूंच्या होणार्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवणारे सनातनचे साधक डॉ. अशोक शिंदे यांचे अभिनंदन ! सर्वच हिंदूंनी यातून बोध घ्यावा !