(म्हणे) ‘संतांचा अवमान करणार्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही !’ – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अवमान करणारे विधान करूनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही ? संतांचा अवमान करणार्यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.