हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन ही केवळ भावनिक श्रद्धा नसून ही घटना वारकरी परंपरा आणि संत साहित्य यांचा पवित्र गाभा आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन ही केवळ भावनिक श्रद्धा नसून ही घटना वारकरी परंपरा आणि संत साहित्य यांचा पवित्र गाभा आहे.
गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्वाचे कार्य करणारे संत आणि महाराज यांना खोट्या प्रकरणांत अडकवून त्यांची अपकीर्ती करण्याचे प्रकार वाढले आहेत.
राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी त्याचप्रमाणे इतर राष्ट्रपुरुष, संत यांच्यावर अशा प्रकारे अर्वाच्च भाषेत टीका करून समाजामध्ये तेढ निर्माण करणार्यांवर कडक कारवाई व्हावी. तसेच यासाठी लवकरात लवकर कठोर कायदाच व्हावा.
या लेखात दिलेली प्रश्नांची उत्तरे केवळ कुणा एका पक्षनेत्याच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विकास लवांडेंसारख्या पक्षाच्या प्रवक्त्याच्या नावाने फिरणार्या केलेल्या प्रश्नावलींची नसून वारकर्याचे ‘वारकरीपण जागे व्हावे..
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘युगकार्य’ आहे’, हे ज्यांना समजले ते, म्हणजे समर्थ रामदासस्वामी होय !
वारकरी संप्रदाय कुणाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास बांधील नाही; पण खोट्या अपप्रचाराला कुणी फसू पडू नये; म्हणून पंढरीरायाच्या कृपाप्रसादाने अन् संतश्रेष्ठ ज्ञानोबा-जगद्गुरु संत तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने केलेला हा प्रयत्न…!
‘फ्री प्रेस जर्नल’ या नियतकालिकामधील २१ फेब्रुवारी २०२६ या दिवशी ‘हिंदूंचे शोषण रोखणार्यांना हिंदुत्ववाद्यांचा विरोध का ?’, या विषयावर उत्तम जोगदंड यांचा लेख छापून आला आहे. या लेखात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला शोषणरोधी चळवळ म्हणून चित्रित करून हिंदुत्वनिष्ठांना दोषी ठरवण्यात आले आहे.
वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती, तसेच अन्यही हिंदुत्वनिष्ठ यांच्या संघटितपणाचाच हा मोठा विजय आहे ! हिंदूंनो, या यशाप्रती ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
चित्रपटामध्ये मनोरंजन किंवा काल्पनिक कथानक यांसाठी जर ग्रंथाच्या नावाचा वापर केला जात असेल, तर तो राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामींचे कार्य आणि संतपरंपरा यांचा अवमान ठरेल.
समाजवादी पक्षाची हिंदुद्वेषी मानसिकता यातून दिसून येते. हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आणि संत-महंत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार्यांचा भरणा असलेल्या समाजवादी पक्षाचे राजकीय अस्तित्व हिंदू निश्चितच संपवतील !