केंद्र सरकारची रस्ते अपघातातील घायाळांच्या उपचारांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत ‘कॅशलेस’ योजना

अपघातात घायाळ झालेल्या व्यक्तीला लगेच भरती करून उपचार करणे रुग्णालयांसाठी सक्तीचे असेल.

(म्हणे) अल्लाच्या कृपेने आणि साहाय्यामुळे स्फोट घडवणे शक्य झाले !

देहलीतील स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेने स्वीकारले असून भारतातील प्रमुख शहरांवर आक्रमण करण्याचा हा प्रारंभ आहे तसेच भारत सरकारकडून करण्यात येणार्‍या अत्याचारांचा हा सूड आहे,’ असे म्हटले गेले आहे.

‘हा तर केवळ ट्रेलर आहे’, अशी धमकी देणारी चिठ्ठी सापडली !

इराणी सैन्याच्या प्रमुखाला आणि तेथील शास्त्रज्ञाला ठार मारल्याचा सूड आतंकवादी भारतात बॉम्बस्फोट घडवून करत असतील, तर ते संतापजनक आहे ! पूर्वी भारताला पाकपुरस्कृत आतंकवाद, बांगलादेशी घुसखोर यांच्याशी लढावे लागत होते. आता त्यात इराणमधील आतंकवादी संघटनांशीही लढावे लागणार, हे निश्‍चित !

(म्हणे) ‘भगवान परशुराम गोमांसाविना भोजन करत नव्हते !’

मदन मित्रा यांच्यासारखे जन्महिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! अशांवर बंगाल पोलीस कारवाई करण्याची शक्यता अल्प असल्याने केंद्र सरकारने याची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी !

कर्नाटक विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार पहात होते पॉर्न व्हिडीओ !

विधान परिषदेत पॉर्न पहाणारे प्रत्यक्ष जीवनात काय करत असतील, याचा विचार जनतेच्या मनात येत असणार ! काँग्रेसमध्ये नैतिकता नावाची गोष्ट असेल, तर अशा आमदारांवर कारवाई होईल अन्यथा सर्वच एकाच माळेचे मणी !

भारतीय जनता युवा मोर्च्याचा सचिव गोतस्करी टोळीचा म्होरक्या

अशांमुळे भाजपची प्रतिमा समाजात मलीन न झाल्यासच नवल ! यास्तव भाजपने गोवंशियांची तस्करी करणार्‍या भारतीय जनता युवा मोर्च्याचा सचिव मनोज पारधी याची हाकालपट्टी करणे अपेक्षित !

कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुलबर्गा-सोलापूर एस्.टी. गाडीवर कन्नड पोस्टर लावले !

कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्‍न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्‍न !

जनसंघर्ष समितीकडून नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त !

नक्षलवादाविषयी जशी चीड जनतेला वाटते, तशी शासकीय यंत्रणांना वाटत नाही का ?

त्राल सेक्टरमध्ये ३ आतंकवादी ठार

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही !

आपल्या व्यक्तीमत्त्वातील दोष, हेच आपल्या तणावाचे कारण; स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारे तणाव निर्मूलन शक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘तणावनिर्मूलन’ या विषयावर शोधनिबंध सादर