काश्मीरमधील प्रत्येक कब्रस्तानमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या कबरी ! – Terrorist Shamsher Khan
असे असतांना भारत पाकवर कारवाई करत नाही आणि पाक सातत्याने काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत रहातो, हे लज्जास्पद !
असे असतांना भारत पाकवर कारवाई करत नाही आणि पाक सातत्याने काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत रहातो, हे लज्जास्पद !
त्याला पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला भारतात आणण्यात आले आहे. शेरा हा मूळचा अमृतसरचा रहिवासी आहे. तो ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या आतंकवादी संघटनेच्या साहाय्याने पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात अमली पदार्थ तस्करीचा धंदा करत होता.
या घटनेमुळे पाकिस्तानात सक्रीय असलेल्या आतंकवाद्यांच्या गूढ हत्यांच्या प्रकरणात आणखी एका घटनेची भर पडली आहे.
१५ दिवसांचा आतंकवादाविषयीचा अभ्यासक्रम
‘यात सहभागी महिलांना जन्नत (स्वर्ग) मिळेल’, असे आश्वासन !
धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकमधील आतंकवाद्यांचे कारखाने आणि ती चालवणारे पाकचे सैन्य यांना नष्ट करणे आवश्यक आहे !
भारताच्या कारवाईनंतर पाककडून प्रत्युत्तरादाखल राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर गोळीबार करण्यात आला. भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्या पाकला भारत कधी धडा शिकवणार ?
जयेश हा लष्कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, ‘पी.एफ्.आय.’सह अनेक आतंकवादी संघटनांशी संबंधित आहे.
आतंकवाद्यांवर वेसण घालण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा कितीही वापर केला, तरी आतंकवादी त्याच्यावरही मात करून आतंकवादी कारवाया करतात, हे अनेक घटनांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानासह आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर धोरण नेहमीच अवलंबणे आवश्यक आहे !