आधुनिक भारताचा अनेक आघाड्यांवर विजय !

भारताला जे आतंकवादी हवे आहेत, त्यांच्या पाकमध्ये अथवा कॅनडामध्ये अज्ञातांकडून एका मागोमाग एक हत्या होत आहेत. यामुळे एक प्रकारची दहशत त्यांच्यात निर्माण झाली आहे.

‘लाल परी’ची दु:स्थिती !

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराच्या एका बसची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. या चित्रफीतीत पाऊस चालू असतांना चालक एका हातात छत्री आणि दुसर्‍या हातात बसचे ‘स्टेअरिंग’ घेत बस चालवत असल्याचे दिसते.

भारताचे गौरवगान आणि भविष्‍यातील आव्‍हाने !

१५ ऑगस्‍ट १९४७ या दिवशी भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर देश काही क्षेत्रांमध्‍ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्‍ये विकास होण्‍यासाठी आपल्‍याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.

माणसाचा श्‍वान होतो तेव्‍हा…!

‘मानवाचे पूर्वज हे माकड होते’, हे डार्विनच्‍या उत्‍क्रांतीवादाचे गृहीतक फसलेले आहे; मात्र ते उलट होऊन, सध्‍याचा मानव माकडाप्रमाणे वर्तन करून मानवाचा माकडच होतो कि काय ? अशीच परिस्‍थिती निर्माण झाली आहे. हे रोखण्‍यासाठी मानवाला धर्मशिक्षण देणेच आवश्‍यक आहे !

फसव्‍या चीनच्‍या तकलादू छत्र्या !

काही दिवसांपूर्वी चर्चगेट रेल्‍वेस्‍थानकाजवळ गेल्‍यावर नवीन प्रकारच्‍या आणि पुष्‍कळ मोठा घेर असलेल्‍या छत्र्यांची विक्री चालू होती.

काल्पनिक व्यक्तिरेखांमध्ये रममाण होणारी मुले !

हॅरि पॉटरच्या काल्पनिक कथांमध्ये आणि त्याविषयीच्या चित्रपटांमध्ये मुले गढून जातात. हॅरि पॉटरची पुस्तके आणि चित्रपट यांमधील काल्पनिक व्यक्तिरेखांकडे मुले वास्तव म्हणून पहातात.

राष्ट्र आणि धर्माभिमानी बालके हवीत !

‘बालसंस्कार’ विषय आल्यावर राष्ट्राचे भावी नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘बालक-युवक सक्षम, तर राष्ट्र सक्षम’ असा सरळ संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणी त्यांच्या वीरमाता जिजाबाई यांनी त्यांच्यावर रामायण-महाभारत यांतील कथा सांगून संस्कार केले.

शासनाच्या वतीने कॉरिडॉर उभारणे

महाराष्ट्रात पंढरपूर कॉरिडॉरचा विचार चालू आहे. शासनाने अधिकाधिक हिंदूंनी या तीर्थक्षेत्रांना भेटी द्याव्यात, त्यांना आध्यात्मिक लाभ व्हावा, हा हेतू ठेवून कॉरिडॉरचा विचार केल्यास ते हिंदूंना आध्यात्मिक आनंद मिळवून देणारे होईल.

मंदिरांवर आधारित विलक्षण अर्थव्‍यवस्‍था !

मंदिरांवर आधारित अर्थव्‍यवस्‍था भारतात पूर्वापार आहे. एक मंदिर केवळ काही लोकांचाच नाही, तर लाखो लोकांचा उदरनिर्वाह वहाते.

भारतभरात पुजारी नेणारे महाराष्‍ट्रातील राजे !

दक्षिणेकडील मंदिरे ज्‍यामध्‍ये रामेश्‍वरम् येथे सर्वांत महत्त्वाचा विधी करणारे पुजारी हे रानडे आहेत. उत्तर भारतातील उज्‍जैन येथील महाकाल ज्‍योतिर्लिंगाचे पुजारी कराडकर, तर प्रयागराज येथील श्राद्धादी धार्मिक विधी करणारे पुजारी आहेत पित्रे !