भारतभरातील लाखो मंदिरे सरकारी नियंत्रणात !
भारतभरातील अनुमाने ९ लाख मंदिरांपैकी ४ लाखांहून अधिक मंदिरे ही राज्य सरकारांच्या नियंत्रणाखाली आहेत.
हिंदुकरणासाठी अनुकूल काळ !
काही वर्षांपूर्वी हिंदु धर्म, संस्कृती, सभ्यता, स्त्रिया यांच्या रक्षणासाठी हिंदूंना साद घातल्यास काही जागृत हिंदूंचा अपवाद वगळता कुणी त्याकडे वळायचेच नाही. हिंदूंना त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून दिल्यावरही हिंदु जनसमुहातील काही मोजकेच हिंदू पुढे यायचे.
स्वातंत्र्यासाठी भारताबाहेर जाऊन सैन्य उभारण्याचे अद्वितीय कार्य करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस !
भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी भारतात आणि विदेशात संघर्ष केला. भारतात ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष चालू असतांना विदेशात जाऊन लढा उभारणे मोठे जोखमीचे काम होते. अशा वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या कार्यातील वैशिष्ट्यपूर्ण भाग येथे पाहूया.
अमृत महोत्सवी भारताचे सिंहावलोकन !
अनेक प्रश्न अनुत्तरित ! भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने या समस्या समूळ नाहीशा करून भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारत एक जागतिक महाशक्ती, समृद्ध आणि संपन्न देश अन् सुराज्य साकार झालेले राष्ट्र करण्याचा दृढनिश्चय करूया !
सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये मिळणाऱ्या साधनारूपी संस्कारांच्या बळावर आदर्शत्वाच्या दृष्टीने घडणारे युवा साधक आणि साधिका !
‘सनातनच्या आश्रमांमध्ये युवा साधक आणि साधिका कशा प्रकारे घडतात ?’, याविषयीचे शब्दचित्रण येथे केले आहे. त्यातून सर्वांनाच दिशा मिळेल.
मशीद म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नव्हे, तर जिहादसाठी शस्त्र ठेवण्याची जागा !
लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्याने मशिदीत शस्त्रे ठेवण्याविषयी सांगितले, ‘इस्लाम मुजाहिदींना (लढणार्यांना) मशिदीमध्ये शस्त्रे ठेवण्याची अनुमती देते.’
अक्षय्य आनंदासाठी धर्मदान देऊया !
अक्षय्य तृतीया सण आला की, प्रत्येक हिंदु धर्मीय दान-धर्म करण्याचा पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा पाळण्याचा आणि सोने-नाणे खरेदी करण्याचा हक्काचा काळ समजतो.
रशिया-युक्रेन युद्धात झालेली नागरिकांची दुःस्थिती !
सरकारकडून देण्यात येणाऱ्या पाव किंवा धान्य यांसारख्या खाण्याच्या वस्तू मिळवण्यासाठी नागरिक हाणामारी करत असल्याचे दृष्य युक्रेनमध्ये दिसले.
युद्धामुळे होणारी हानी !
ज्या देशाच्या भूमीवर युद्ध झालेले असते, तो देश काही दशके ते शतके मागे जातो.