शालेय शिक्षणाच्या दर्जामध्ये देशातील एकाही राज्याला पहिल्या ५ श्रेणींमध्ये स्थान नाही !

भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्‍वगुरु होता. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. यातून गुरुकुल शिक्षणप्रणालीचे महत्त्व अधोरेखित होते !

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयात डब्ल्यू -२० अंतर्गत बचत गट महिलांसाठी प्रशिक्षण आणि चर्चासत्र

भारत सरकारने एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठाला शैक्षणिक भागीदार म्हणून डब्ल्यू-२० चे आयोजन करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने विद्यापिठाने काही निवडक महाविद्यालयांची निवड डब्ल्यू-२० आयोजनासाठी केली आहे.

राज्‍यातील मुलींना ‘युवती स्‍वसरंक्षण’ देण्‍याचा निर्णय !

शासनाने राज्‍यातील मुलींना ‘युवती स्‍वसरंक्षण’ देण्‍याचा निर्णय घेतला आहे. लव्‍ह जिहाद विरोधात, तसेच राज्‍यात महिला आणि मुली यांच्‍या होणार्‍या निर्घृण हत्‍या, तसेच हिंसाचार यांच्‍या विरोधात राज्‍य सरकारने हे पाऊल उचलले आहे

छत्रपती संभाजीनगर येथील ‘दामिनी पथका’कडे १२ दिवसांत २२ तक्रारी !

शाळा-महाविद्यालये येथील विद्यार्थिनी, युवती आणि महिला यांच्‍या अडचणी जाणून घेणे, तसेच रोडरोमियोंकडून होणारा त्रास अल्‍प करण्‍यासाठी वर्ष २०१७ मध्‍ये ‘दामिनी पथक’ स्‍थापन केले होते

जर्मनीतील प्रशिक्षक राज्यातील क्रीडा शिक्षकांना फूटबॉलचे प्रशिक्षण देणार ! – रणजीत सिंह देओल, प्रधान सचिव, क्रीडा विभाग, महाराष्ट्र

महाराष्ट्रात फूटबॉल या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मनीमधील ‘फूटबॉल क्लब बायर्न’ या जगप्रसिद्ध संस्थेशी ‘सहकार्य करार’ केला आहे.

मनसे आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे ७ दिवसांचा शौर्यजागृती वर्ग पार पडला !

या शौर्यजागृती वर्गासाठी मनसेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्य अन ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्राचे विभाग अध्यक्ष श्री. संदीप पाचंगे आणि अन्य पदाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व आयोजन केले.

हिंदुजागृती आणि कायदा !

हिंदु मुलींच्या निर्घृण हत्या थांबवण्यासाठी आता हिंदूंनीच दंड थोपटले पाहिजेत

सातारा येथे आपत्ती बचावकार्य प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार !

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिटच्या अंतर्गत महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

ऑनलाईन सुनावणीच्या वेळी विचारपूर्वक बोला ! –  सरन्यायाधिशांचा न्यायमूर्तींना सल्ला

न्यायालयामध्ये जे घडते ते अत्यंत गंभीर प्रकरण असते. न्यायमूर्तींच्या विधानाचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. ‘यू ट्यूूब’वर या संदर्भात मजेशीर गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत. हे सर्व रोखले पाहिजे.

देशातील पहिल्या ‘हॅम रेडिओ’ आधारित पूरप्रवण गावांसाठी बिनतारी संदेश यंत्रणेचे कोल्हापूर येथे उद्घाटन ! 

भारतासारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ‘हॅम’ वापरणार्‍यांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. ही संख्या वाढल्यास संभाव्य आपत्तीच्या प्रसंगी आपण ‘हॅम’ यंत्रणेचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचवू शकतो.