शालेय शिक्षणाच्या दर्जामध्ये देशातील एकाही राज्याला पहिल्या ५ श्रेणींमध्ये स्थान नाही !
भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्वगुरु होता. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. यातून गुरुकुल शिक्षणप्रणालीचे महत्त्व अधोरेखित होते !