अभाविपच्या वतीने शिवाजी विद्यापिठाच्या कुलगुरूंच्या दालनात घुसून आंदोलन !
विद्यार्थ्यांना सुविधा मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागणे, हे विद्यापीठ प्रशासनाला लज्जास्पद !
विद्यार्थ्यांना सुविधा मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागणे, हे विद्यापीठ प्रशासनाला लज्जास्पद !
क्रांतीकारकांच्या चित्र प्रदर्शनातील माहितीआधारे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करणार आहोत. विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांच्या जीवनपटाचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या संगमाने समृद्ध झालेल्या हरिपूर या गावाच्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा उपक्रम ३० जुलैला अत्यंत उत्साहात आणि प्रचंड प्रतिसादात पार पडला. ‘संयोग चॅरिटेबल ट्रस्ट’ने या ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचे संयोजन केले होते. ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी हरिपूर या गावाचा, तसेच तेथील श्री संगमेश्वर या देवस्थानाचा इतिहास मांडला.
केंद्रीय विद्यार्थी संघटन आणि सैनिक शाळांत मराठी भाषा शिकवण्यासाठी पाठपुरावा घेणार – प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी
भारतीय इतिहासाचे विकृतीकरण करणारे राणी दुर्गावती विद्यापीठ प्रशासन !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यापासून तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजले आहेत; मात्र त्याविरोधात देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत !
साम्यवादी विद्यार्थी संघटना हिंदुद्वेषी असल्याने ती सातत्याने अशा प्रकारचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असते. सरकारने याच्या विरोधात कृती करून त्यावर बंदीच घालणे आता आवश्यक झाले आहे !
शिवराज्याभिषेकाची ३५० वी वर्षपूर्ती आणि अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सातारा अन् सांगली जिल्ह्यांत प्रवास करणार्या ‘अखिल भारतीय विश्व परिषदे’च्या ‘शिवमल्हार यात्रे’चे उद्घाटन नुकतेच सातारा येथे पार पडले.
यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी एका विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था यांमध्ये शहरी नक्षलवाद बोकाळत आहे, याचे हे उदाहरण होय. राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात सातत्याने कार्य करणार्या अशांचा वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक !