श्रीरामाच्या चरणी शरणागत होऊन केलेली प्रार्थना
रामा आता तुझ्याविना मला कुणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन; पण तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे.
रामा आता तुझ्याविना मला कुणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन; पण तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे.
जर मनुष्य धर्माने वागला नाही आणि तो अधर्म करू लागला, तर विनाश घडतो, असे या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन्ही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या चरित्रांतून दर्शवण्यात आले आहे. धर्माद्वारे अधर्मावर कशी मात करायची आणि धर्मरक्षण कसे करायचे, हे या दोन्हींमध्ये सांगण्यात आले आहे…
श्रीरामाच्या अस्तित्वाचे पुरावे मागणार्या राष्ट्र आणि धर्म विरोधी द्रमुक पक्षाचे अस्तित्व श्रद्धावान हिंदू निश्चितच मिटवतील !
अशा प्रकारचे वक्तव्य कधी येशू ख्रिस्त अथवा महंमद पैगंबर यांच्यासंदर्भात करण्याचे धाडस शिवशंकर दाखवतील का ? जर केलेच, तर त्याचे परिणाम त्यांना चांगलेच ठाऊक आहेत !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रम !
मंदिरात प्रतिदिन सुमारे १ लाख १२ सहस्र भाविक येत आहेत. सध्या उत्तर भारतात चालू असलेल्या श्रावण मासामध्ये या संख्येत वाढ होऊ शकते.
५०० वर्षांनंतर अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिल्यानंतर देशभरात श्रीराममय वातावरण असतांना कर्नाटकात मात्र ‘रामनगर’ या जिल्ह्याचे नाव ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा जो निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आहे, त्याचा हिंदु जनजागृती समितीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
भरताच्या नेतृत्वातही प्रजेने १४ वर्षे रामराज्याचीच अनुभूती घेतली. प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्यावर भरताने श्रीरामाच्या चरणी राज्य पुन्हा अर्पण केले आणि श्रीरामाच्या आज्ञेनुसार राज्यातील कर्तव्ये केली.
कावड यात्रेपूर्वी बरेलीमध्ये धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न ! हिंदूंना असहिष्णु म्हणणारे अशा वेळी गप्प बसतात, हे लक्षात घ्या !
वसिष्ठ अर्थात् सर्वांत प्रकाशवान, सर्वांत उत्कृष्ट, सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि महिमावंत. महर्षि वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या १० मानसपुत्रांपैकी एक आहेत.