सप्तर्षी स्तवन विशेषांकाच्या निमित्ताने…

आतापर्यंत जगात अनेक संस्कृती आल्या आणि नष्ट झाल्या. प्राचीन भारतीय सनातन हिंदु संस्कृती लक्षावधी वर्षे टिकून आहे; किंबहुना प्राचीन काळी संपूर्ण पृथ्वीवर हिंदु संस्कृतीच होती.

सृष्टी आणि सप्तर्षी यांची निर्मिती !

भगवान श्रीविष्णूचा प्रथम अवतार म्हणजे मत्स्य अवतार ! जेव्हा प्रलय आला, त्या वेळी सर्व काही नष्ट झाले. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तिन्ही लोक त्या पाण्यात बुडून गेले.

सप्तर्षींचा तारकासमूह !

सप्तर्षी हे सृष्टीतील प्रत्येक जिवाच्या एकेका क्षणाचे साक्षीदार आहेत. ‘परमेश्वराने जे नियम घालून दिलेले आहेत, त्याचे पालन मनुष्य करतो कि नाही ?’ हे पहाणारे सप्तर्षी आहेत

ऋषिमुनींचे महत्त्व !

‘ऋषींनी सगुण-निर्गुण, पंचमहाभूते, कालमाहात्म्य, कर्मफलन्याय, पुनर्जन्म इत्यादींविषयी सांगितले नसते, तर अध्यात्म कधी शब्दांत मांडता आले असते का ?’ 

ऋषिऋण फेडण्याचा सोपा मार्ग म्हणजे ऋषींचे आज्ञापालन करणे !

कलियुगात सर्वसामान्य माणसाला ऋषींचा सहवास लाभणे अशक्य आहे. असे असतांना सनातनच्या साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपेमुळे नाडीवाचनाच्या माध्यमातून सप्तर्षींचा सत्संग लाभला आहे.

कठोर तपस्वी ब्रह्मर्षि विश्वामित्र !

विश्वामित्रांना कळून चुकले की, केवळ क्षात्रतेज असून उपयोग नाही, तर त्याला साधनेची, तपश्चर्येची जोड देणे आवश्यक आहे. मग हिमालयात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तप केले.

रामराज्याचे आधारस्तंभ महर्षि वसिष्ठ !

वसिष्ठ अर्थात् सर्वांत प्रकाशवान, सर्वांत उत्कृष्ट, सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि महिमावंत. महर्षि वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या १० मानसपुत्रांपैकी एक आहेत.

सृष्टीनिर्माणकर्ते महर्षि कश्यप !

महर्षि कश्यप यांनी पृथ्वीची, भारताची पुनर्रचना केली. पुनर्रचनेचे हे कार्य अत्यंत कठीण आहे ! लोकांमध्ये तेजस्वी विचार, तेजस्वी वृत्ती निर्माण केली.

खगोलशास्त्राचे जनक महर्षि अत्रि !

ब्रह्मदेवाच्या १० मानसपुत्रांपैकी एक म्हणजेच अत्रि ऋषि ! अत्रि ऋषींची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या नेत्रांपासून झाली आहे, असे पौराणिक संदर्भ आहेत. ज्यांच्यात सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण नाहीत, म्हणजेच जे या त्रिगुणांच्याही पलीकडे आहेत, ते अत्रि ! महर्षि अत्रि यांचे वैदिक कार्य ! महर्षि अत्रि हे वैदिक काळातील सूक्तद्रष्टा होते. ऋग्वेदाच्या, पाचव्या मंडलातील ३७ ते … Read more

न्यायशास्त्राचे प्रवर्तक महर्षि गौतम !

महर्षि गौतम यांनी मानव आणि समाज यांना शिस्तबद्ध ठेवण्यासाठी न्यायशास्त्राची रचना केली. महर्षि गौतम यांना न्यायशास्त्राचे प्रवर्तक मानले जाते. महर्षि गौतम हे वैदिक काळातील मंत्रद्रष्टा ऋषि होते.