अयोध्येतील सोहळ्यानंतर उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या बसगाड्यांमध्ये पुन्हा एकदा ऐकू येणार रामधून !
अयोध्येतील श्री रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उत्तरप्रदेश परिवहनाच्या बसगाड्यांमध्ये पुन्हा एकदा रामधून ऐकू येणार आहे
अयोध्येतील श्री रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उत्तरप्रदेश परिवहनाच्या बसगाड्यांमध्ये पुन्हा एकदा रामधून ऐकू येणार आहे
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या अशांवर कठोर करवाई होणे आवश्यक !
श्रीराममंदिर हे राष्ट्रभावना आणि राष्ट्रीय अस्मिता यांच्याशी जोडलेले आहे, याचाच हा प्रत्यय नसेल कशावरून ?
गेली अनेक वर्षे श्रीनगरमधील लाल चौकात दिवसाढवळ्या भारताचा राष्ट्रध्वज जाळला जात होता, त्या वेळी कधी मुफ्ती कुटुंबियांची मान शरमेने खाली गेली का ?
श्रीरामाला आपली जन्मभूमी अतिशय प्रिय होती. वालीला मारल्यानंतर किष्किंधाचे राज्य सुग्रीवाला आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य श्रीरामाने बिभीषणाला दिले होते; परंतु श्रीरामाला या राज्यांचा मोह झाला नाही.
श्रीलंकेने चीनला साहाय्य करून कितीही भारतविरोधी भूमिका घेतली, तरी अंततः त्याला भारताविना पर्याय नाही, हे त्याने कायम लक्षात ठेवले पाहिजे !
साम्यवादी विद्यार्थी संघटना हिंदुद्वेषी असल्याने ती सातत्याने अशा प्रकारचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असते. सरकारने याच्या विरोधात कृती करून त्यावर बंदीच घालणे आता आवश्यक झाले आहे !
हिंदूंच्या देवतांना ‘मुसलमान’ संबोधून धर्मांध मुसलमान हिंदूंचा बुद्धीभेद करू पहात आहेत, हे यातून लक्षात येते. असे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्यक !
एखाद्या राजकारण्याचे चरित्र पहाण्यासाठी जनता कधी इतकी आतुर असते का ? असा एकतरी राजकारणी या देशात आहे का ?
ज्ञानेश्वर महाराव यांचे हेच धाडस अन्य धर्मियांच्या प्रेषितांविषयी बोलण्याचे आहे का ? हिंदू सहिष्णु असल्यानेच महाराव यांना अशी विधाने करण्याचे धैर्य होते !