सीता-स्वयंवराच्या वेळी भंग पावलेल्या धनुष्यासमवेत झालेले श्रीरामाचे संभाषण !
भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले.
भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले.
जी गोष्ट देवाला स्मरून केली जाते, तीच गोष्ट हनुमानाला आवडते. प्रत्येक कृती भगवंताचे स्मरण करूनच केली पाहिजे.
‘महर्षि वाल्मिकींनी लिहिलेले श्री रामायण काल्पनिक आहे’, असे आजकालचे तथाकथित विद्वान म्हणतात. काहींना वाटते की, श्रीरामाने स्वतःला भगवान म्हटले नाही.
आतापर्यंतच्या नामाच्या आधारे श्रीरामाचे लोभस असे पुरुषार्थ वैभवाने परिपूर्ण रूप श्रीसमर्थांनी आपल्या समोर उभे केले. श्रीसमर्थ रामाच्या जीवितकार्याचे वर्णन करत आहेत.
श्रीरामचंद्र लावण्यखाणी आहेतच; म्हणून श्रीरामाच्या अनन्य भक्तांनी रूपसंपन्न रामाच्या प्रत्येक अवयवाला सनातन धर्माने श्रेष्ठ आणि पवित्र समजलेल्या कमळाची उपमा दिली आहे.
चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी होणारी रामनवमी केवळ धार्मिक दृष्टीकोनातूनच महत्त्वाची नाही, तर सांस्कृतिक दृष्टीकोनातूनही महत्त्वाची आहे. प्रभु श्रीराम आपल्याला नेहमीच सत्य….
उद्या चैत्र शुक्ल नवमी (६.४.२०२५) या दिवशी श्रीरामनवमी आहे. त्या निमित्ताने…
बंगालमध्ये रावण राज्य असल्याने तेथे याहून वेगळे काय घडणार ?
यात श्रीराम मूर्तीपूजन, श्रीराम जन्मोत्सव सोहळा, प्रसाद वाटप, अतीभव्य ऐतिहासिक शोभायात्रा तसेच मर्दानी खेळ, श्री हनुमान देखावा, पारंपरिक वाद्ये, उंट, घोडे यांचा समावेश असेल. या प्रसंगी १ सहस्र १०० हनुमान चालिसा वाटप करण्यात येणार आहे….
गुढीपाडवा म्हणजेच ३० मार्चपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२५’ चालू होत असून ९ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ष १८३५ मध्ये प्रारंभ झालेल्या उत्सवाचे यंदा १९१ वे वर्ष आहे.