सीता-स्वयंवराच्या वेळी भंग पावलेल्या धनुष्यासमवेत झालेले श्रीरामाचे संभाषण !

भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले.

राम नाही, तर मोत्याची माळही कवडीमोलच !

जी गोष्ट देवाला स्मरून केली जाते, तीच गोष्ट हनुमानाला आवडते. प्रत्येक कृती भगवंताचे स्मरण करूनच केली पाहिजे.

महिमा श्रीरामनामाचा, मनुष्यजन्माच्या उद्धाराचा !

‘महर्षि वाल्मिकींनी लिहिलेले श्री रामायण काल्पनिक आहे’, असे आजकालचे तथाकथित विद्वान म्हणतात. काहींना वाटते की, श्रीरामाने स्वतःला भगवान म्हटले नाही.

धर्मसंस्थापक जय जय राम ।

आतापर्यंतच्या नामाच्या आधारे श्रीरामाचे लोभस असे पुरुषार्थ वैभवाने परिपूर्ण रूप श्रीसमर्थांनी आपल्या समोर उभे केले. श्रीसमर्थ रामाच्या जीवितकार्याचे वर्णन करत आहेत.

राजीवलोचन जय जय राम ।

श्रीरामचंद्र लावण्यखाणी आहेतच; म्हणून श्रीरामाच्या अनन्य भक्तांनी रूपसंपन्न रामाच्या प्रत्येक अवयवाला सनातन धर्माने श्रेष्ठ आणि पवित्र समजलेल्या कमळाची उपमा दिली आहे.

आदर्शांचा आदर्श ‘राम’ !

चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी होणारी रामनवमी केवळ धार्मिक दृष्टीकोनातूनच महत्त्वाची नाही, तर सांस्कृतिक दृष्टीकोनातूनही महत्त्वाची आहे. प्रभु श्रीराम आपल्याला नेहमीच सत्य….

प्रभु श्रीरामाच्या पादुका, म्हणजे श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच चरणपादुका मस्तकावर धारण करणे

उद्या चैत्र शुक्ल नवमी (६.४.२०२५) या दिवशी श्रीरामनवमी आहे. त्या निमित्ताने…

हिंदु संघटनेच्या श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी अनुमती नाकारली !

बंगालमध्ये रावण राज्य असल्याने तेथे याहून वेगळे काय घडणार ?

सकल हिंदु समाजाच्या वतीने श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने ३ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन !

यात श्रीराम मूर्तीपूजन, श्रीराम जन्मोत्सव सोहळा, प्रसाद वाटप, अतीभव्य ऐतिहासिक शोभायात्रा तसेच मर्दानी खेळ, श्री हनुमान देखावा, पारंपरिक वाद्ये, उंट, घोडे यांचा समावेश असेल. या प्रसंगी १ सहस्र १०० हनुमान चालिसा वाटप करण्यात येणार आहे….

गुढीपाडव्यापासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांच्या ‘श्री रामोत्सव २०२५’चा प्रारंभ !

गुढीपाडवा म्हणजेच ३० मार्चपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२५’ चालू होत असून ९ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ष १८३५ मध्ये प्रारंभ झालेल्या उत्सवाचे यंदा १९१ वे वर्ष आहे.