बंगालमध्ये हिंदुत्व जिवंत ठेवण्यासाठीचा लढा !
बंगालमध्ये धर्मांधांचे वाढते प्रस्थ आणि त्यांच्या वाढत्या कारवाया भारतात हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !
बंगालमध्ये धर्मांधांचे वाढते प्रस्थ आणि त्यांच्या वाढत्या कारवाया भारतात हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !
वर्ष २०११ मध्ये मला आतून जाणवले होते, ‘काही वर्षांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व साधकांना श्रीरामाचा नामजप करायला सांगतील. मग मीही श्रीरामाचा नामजप करीन’, या विचाराने मला आनंद झाला होता.
वैशाख शुक्ल नवमी (२५.४.२०२६) या दिवशी ‘सीता नवमी’ झाली. त्यानिमित्त सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना सीतामातेविषयी मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान आपण २५ एप्रिलला पाहिले. आज उर्वरित भाग पाहूया.
वैशाख शुक्ल नवमी (२५.४.२०२६) या दिवशी ‘सीता नवमी’ आहे. हा सीतेचा प्रगट दिन (जन्मदिवस) मानला जातो. त्यानिमित्त सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले यांना सीतामातेविषयी मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान पुढे दिले आहे.
या जन्मातच माझी साधना पूर्ण करून घेण्यासाठी ।
स्वतः धडपडणारा माझा श्रीराम समर्थ ।।
मी केवळ आणि केवळ कृतज्ञ असायला हवे ।
याची जाणीव करून देणाराही माझा श्रीराम समर्थ ।।
हे प्रकरण वर्ष २०१३ ते २०१७ या काळात राणा अय्यूब यांनी केलेल्या काही ट्वीट्सशी (लिखाणाशी) संबंधित आहे. अधिवक्ता अमिता सचदेवा यांनी याविरोधात याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ मे या दिवशी होणार आहे.
‘मला महाशिवरात्रीच्या निमित्ताने करायच्या असलेल्या प्रवचनातून परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) श्रीरामनामाची महती सांगत आहेत.’ श्री गुरुकृपेनेच मला हे सूत्र प्रवचनाच्या वेळी भावपूर्णरित्या सांगता आले.
आनंद अनुभवतांना वाटते, ‘या आनंदामुळेच हनुमंताकडून रामाचा नामजप सतत होत असेल.’
आज भारत प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत असला, तरी सामाजिक, मानसिक आणि नैतिक पातळीवर अनेक आव्हानांना सामोरे जात आहे.