शिवाजी विद्यापिठाच्या अधिसभेवर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांची नियुक्ती !

शिवाजी विद्यापिठाच्या अधिसभेवर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांची नियुक्ती !

सुहास बाबर म्हणाले की, अधिसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही आनंदाची, दायित्वाची गोष्ट आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी देणे आणि विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक योगदान देईन हे दायित्व दिल्याविषयी आभार मानतो.

अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !

अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !

राज्यातील सर्वच बसस्थानकांना अशा प्रकारे ‘अचानक’ भेटी दिल्यास त्यांचे खरे स्वरूप उघड होईल !
‘स्वच्छता कर’ आकारूनही प्रवाशांची असुविधा करणार्‍यांकडून सव्याज दंडवसुली करायला हवी !

मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना

मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना

येथे ‘हिंदु राष्ट्र सेने’च्या वतीने १५ ते ३१ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा समारोप पंचमुखी हनुमान देवस्थान येथे उत्साहात झाला. या वेळी प्रशिक्षणार्थी मुलींनी लाठी-काठी, दांडपट्टा आणि तलवार यांची प्रात्यक्षिके सादर केली.

शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा न करताच तानाजी पाटील यांचे उमेदवारी आवेदन !

शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा न करताच तानाजी पाटील यांचे उमेदवारी आवेदन !

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था गटाच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी कोणतीही चर्चा न करताच स्वत:चे उमेदवारी आवेदन भरल्याचे उघड झाले आहे.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ घंटानाद आंदोलन करणार्‍या शिवसैनिकांवर गुन्हा नोंद !

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ घंटानाद आंदोलन करणार्‍या शिवसैनिकांवर गुन्हा नोंद !

राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती आणि हिंदूंना मात्र मंदिरात जाण्यास विरोध असा दुटप्पीपणा का ? गडावर हिंदूंना प्रतिबंध केला जाणे, हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी अन्यायकारक होय !

ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडी गड ‘दुसरी भोजशाळा’ !

ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडी गड ‘दुसरी भोजशाळा’ !

ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे असलेल्या दुर्गाडी गडावरील कथित ‘ईदगाह’चा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. असे असूनही दुर्गाडी गडाच्या बाहेर सहस्रावधी मुसलमान मागील अनेक वर्षांपासून येथील रस्ता अडवून नमाजपठण करत आहेत.

विशाळगडावर मुसलमान सरदार रेहान मलिकच्या नावाने भरवला जाणार्‍या उरूसाला अनुमती नाकारा !

विशाळगडावर मुसलमान सरदार रेहान मलिकच्या नावाने भरवला जाणार्‍या उरूसाला अनुमती नाकारा !

ज्या जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या गड-दुर्गांसंबंधी अतिक्रमणविरोधी समिती स्थापनेचा सोपस्कारही गेले ४ महिने केलेला नाही, ते प्रशासन हिंदूंच्या या मागणीवर काय कृती करणार, हा मोठा प्रश्नच आहे !

गरजूंना अन्नदान करून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांचा वाढदिवस साजरा !

गरजूंना अन्नदान करून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांचा वाढदिवस साजरा !

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांचा वाढदिवस उत्तरेश्वर पेठेतील ‘उत्तरेश्वर थाळी’ येथे गरजूंना अन्नदान करून साजरा करण्यात आला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश !

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश !

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी शेतकरी, कामगार, दिव्यांग यांच्यासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे, म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांची प्रहार संघटना आहे तशीच रहाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवरायांनी केलेली व्रते आणि पूजा

छत्रपती शिवरायांनी केलेली व्रते आणि पूजा

नुकतेच अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘३५० गड जिंकून एकाही किल्ल्यावर सत्यनारायणाची किंवा वास्तूशांतीची पूजा न घालणारे छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले. आम्ही जन्मापासून मरेपर्यंत शांतीच करत असतो’, असे वक्तव्य केले होते. त्यावर धर्मप्रेमी श्री. श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलेले खंडण येथे देत आहोत.