शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा न करताच तानाजी पाटील यांचे उमेदवारी आवेदन !

शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा न करताच तानाजी पाटील यांचे उमेदवारी आवेदन !

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था गटाच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी कोणतीही चर्चा न करताच स्वत:चे उमेदवारी आवेदन भरल्याचे उघड झाले आहे.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ घंटानाद आंदोलन करणार्‍या शिवसैनिकांवर गुन्हा नोंद !

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ घंटानाद आंदोलन करणार्‍या शिवसैनिकांवर गुन्हा नोंद !

राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती आणि हिंदूंना मात्र मंदिरात जाण्यास विरोध असा दुटप्पीपणा का ? गडावर हिंदूंना प्रतिबंध केला जाणे, हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी अन्यायकारक होय !

ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडी गड ‘दुसरी भोजशाळा’ !

ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडी गड ‘दुसरी भोजशाळा’ !

ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे असलेल्या दुर्गाडी गडावरील कथित ‘ईदगाह’चा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. असे असूनही दुर्गाडी गडाच्या बाहेर सहस्रावधी मुसलमान मागील अनेक वर्षांपासून येथील रस्ता अडवून नमाजपठण करत आहेत.

विशाळगडावर मुसलमान सरदार रेहान मलिकच्या नावाने भरवला जाणार्‍या उरूसाला अनुमती नाकारा !

विशाळगडावर मुसलमान सरदार रेहान मलिकच्या नावाने भरवला जाणार्‍या उरूसाला अनुमती नाकारा !

ज्या जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या गड-दुर्गांसंबंधी अतिक्रमणविरोधी समिती स्थापनेचा सोपस्कारही गेले ४ महिने केलेला नाही, ते प्रशासन हिंदूंच्या या मागणीवर काय कृती करणार, हा मोठा प्रश्नच आहे !

गरजूंना अन्नदान करून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांचा वाढदिवस साजरा !

गरजूंना अन्नदान करून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांचा वाढदिवस साजरा !

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांचा वाढदिवस उत्तरेश्वर पेठेतील ‘उत्तरेश्वर थाळी’ येथे गरजूंना अन्नदान करून साजरा करण्यात आला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश !

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश !

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी शेतकरी, कामगार, दिव्यांग यांच्यासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे, म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांची प्रहार संघटना आहे तशीच रहाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवरायांनी केलेली व्रते आणि पूजा

छत्रपती शिवरायांनी केलेली व्रते आणि पूजा

नुकतेच अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘३५० गड जिंकून एकाही किल्ल्यावर सत्यनारायणाची किंवा वास्तूशांतीची पूजा न घालणारे छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले. आम्ही जन्मापासून मरेपर्यंत शांतीच करत असतो’, असे वक्तव्य केले होते. त्यावर धर्मप्रेमी श्री. श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलेले खंडण येथे देत आहोत.

‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकावर बंदी घाला आणि कॉ. पानसरे यांच्याविरुद्ध मरणोत्तर गुन्हा नोंदवा

‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकावर बंदी घाला आणि कॉ. पानसरे यांच्याविरुद्ध मरणोत्तर गुन्हा नोंदवा

जर आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आणि शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या, तर याचे सगळे दायित्व त्या पुस्तक वाचनाच्या आयोजकाचे आणि पुस्तक वाचणार्‍याचे असेल.

छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसाकडून शिवसेना पदाधिकार्‍यावर चाकूने आक्रमण !

छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसाकडून शिवसेना पदाधिकार्‍यावर चाकूने आक्रमण !

पोलीसच गुंडासारखे नागरिकांवर आक्रमण करत असतील, तर नागरिकांनी कसे सुरक्षित रहायचे ? असे ताळतंत्र सुटलेले पोलीस व्यवस्थेसाठी कलंकच !

मुंबईला बाहेरचे कुणी वेठीस धरू शकत नाही ! – मनसे

मुंबईला बाहेरचे कुणी वेठीस धरू शकत नाही ! – मनसे

‘धमकी देणार्‍यांना मराठी माणसांनी धडा शिकवायला हवा. मुंबई आणि महाराष्ट्र यांना बाहेरचे कुणीही वेठीस धरू शकत नाही. तुमची ताकद आम्हाला ४ मेला दाखवा. या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबई येथून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे’