धोक्याची घंटा !

आज आसाम जात्यात आहे; पण भारतातील अनेक राज्ये किंवा जिल्हे सुपात आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सद्यःस्थितीत आसामचे मुसलमानबहुल होणे, हे संकट पुष्कळ मोठे आहे. हिंदूंनी त्याच्याशी प्रखर हिंदुत्वाच्या साहाय्यानेच टक्कर द्यायला हवी.

मदरसे धार्मिक असल्याने राज्य सरकार त्यांना अर्थसाहाय्य का करते ?

भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष असतांना आणि अनेक मदरशांमधून आतंकवादी सिद्ध होत असल्याचे अन् तेथे आतंकवादी कारवाया चालत असल्याचे उघड होऊनही एकही सरकार त्यांवर बंदी घालण्याविषयी अवाक्षर काढत नाही.

मंदिरांचा कारभार भक्तांच्या माध्यमांतून होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा उभारायला हवा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदूंच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणारी अधिवक्त्यांची संघटना  हिंदु विधीज्ञ परिषद

स्वातंत्र्यवीर द्रष्टेच ! 

‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन अनुसरण्यासाठी देशात प्रयत्न व्हायला हवेत. ‘शुभस्य शीघ्रम्’या उक्तीप्रमाणे केंद्र सरकारने या दिशेने वाटचाल करावी, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !

मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !

भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.

देव तारी.. !

‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे. 

कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही ! – आचार्य महामंडलेश्‍वर श्री रामकृष्णानंद महाराज

कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही. हिंदूंच्या कुंभमेळ्याला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) प्रसारमाध्यमे आणि साम्यवादी विरोध करत आहेत, हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन श्री पंच अग्नि आखाड्याचे महामंत्री आचार्य महामंडलेश्‍वर श्री रामकृष्णानंद महाराज यांनी केले.

सर्व साधू आणि महात्मे यांनी धर्मावरील आघातांच्या विरोधात प्रखरतेने अन् संघटितपणे लढणे आवश्यक ! – अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी, श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर 

हिंदु जनजागृती समितीद्वारे श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी यांची भेट घेतली गेली.

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बरी होण्यासाठी त्यांची मुलगी रमझानच्या काळात रोजे (उपवास) ठेवणार !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अन्य धर्मियांच्या धार्मिक कृती करून स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात; मात्र अन्य धर्मीय कधीही हिंदूंच्या धार्मिक कृतींचे पालन करून ते ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे कधीही दाखवत नाहीत.

धर्मनिरपेक्ष लोकशाहीची थट्टा !

बंगालच्या राजकीय रणधुमाळीने किती खालचा स्तर गाठला आहे. ही लोकशाहीची थट्टाच असून जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करून नव्हे, तर धर्माधारित मते मागून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न होणे, हे पूर्णत: निषेधार्हच आहे.