काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचे सरकार असतांना त्यांनी हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्यांपैकी किती जणांवर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले ? पलायन केलेल्या किती हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले ? काश्मीरमधील धर्मांध हे ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ते धर्मांध वृत्तीचे असल्याने अजूनही हिंदू काश्मीरमध्ये राहू शकत नाहीत. याविषयी अब्दुल्ला का बोलत नाहीत ? – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – भारत धर्मांध होत चालला आहे का ?, हा प्रश्न आहे. आधी देश धर्मनिरपेक्ष होता. सध्याचे सरकार देशाला धर्मांध बनवत असून लोकांमध्ये फूट पाडत आहे, असे फुकाचे विधान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ‘काश्मीरमधील स्थिती ज्वालामुखीसारखी असून तेथे कधीही स्फोट होऊ शकतो. या स्फोटाचा संपूर्ण देशावर परिणाम होणार असून त्यातून कुणीच वाचणार नाही’, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !