संपादकीय : अब्दुल्ला यांची राष्ट्रघातकी इच्छा !

सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय न मानणार्‍या कायदाद्रोह्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

Farooq Abdullah Article 370 : (म्हणे) ‘कलम ३७० पुन्हा आणता येईल, त्यासाठी आम्हाला २०० वर्षेही लागू शकतील !’ – फारूक अब्दुल्ला

सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.

अस्थिर पाकिस्तान भारतासाठी धोकादायक !

फारूख अब्दुल्ला यांचे पाकधार्जिणे विधान

(म्हणे) ‘प्रभु श्रीराम केवळ हिंदूंचेच नव्हे, तर सर्वांचे आहेत !’ – फारूख अब्दुल्ला

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुद्वेषी फारूख अब्दुल्ला यांना श्रीरामाची, तर हिंदुद्वेषी मेहबूबा मुफ्ती यांना भगवान शिवाची आठवण झाली, हे लक्षात घ्या !

तुम्ही २४ कोटी मुसलमानांना समुद्रात फेकणार कि चीनमध्ये पाठवणार ? – फारुख अब्दुल्ला

‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा १०० कोटी हिंदूंना धडा शिकवू’ असे विधान करणारे एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविषयी अब्दुल्ला तोंड का उघडत नाहीत ?

(म्हणे) ‘जोपर्यंत जम्मू-काश्मीरला न्याय मिळत नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंच्या हत्या होतच रहाणार !’ – फारूख अब्दुल्ला

ते जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते. 

काश्मिरी हिंदूंविषयी प्रश्‍न विचारल्यावर माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी चर्चासत्रातून काढता पाय घेतला !

प्रश्‍न विचारणार्‍या वृत्तवाहिनीच्या संपादिकेवर भडकले !

काश्मिरी हिंदूंना वाचवायचे असेल, तर ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला !  

फारूख अब्दुल्ला यांची हास्यास्पद मागणी !
असा खोटा आणि हास्यास्पद दावा करून अब्दुल्ला जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहेत, हे लक्षात घ्या !

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे.

(म्हणे) ‘काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचारांना मी उत्तरदायी असेन, तर मला फाशी द्या !’ – फारुख अब्दुल्ला

असे सांगून फारुख अब्दुल्ला स्वतःविषयी सहानुभूती मिळवू पहात आहेत. हिंदूंवरील अत्याचारांना कोण उत्तरदायी आहे, हे आता जनतेला समजले आहे.