गणित चुकले म्हणून विद्यार्थ्याला काठीने मारणार्या शिक्षकाला अटक
गणित चुकले म्हणून आठवीच्या विद्यार्थ्याला काठीने मारणार्या ‘ट्रॉम्बे’ येथील शिक्षकाला अटक करण्यात आली. प्रदीप भंडारी (वय ३६ वर्षे) असे या शिक्षकाचे नाव असून तो खासगी शिकवणी घेतो.
गणित चुकले म्हणून आठवीच्या विद्यार्थ्याला काठीने मारणार्या ‘ट्रॉम्बे’ येथील शिक्षकाला अटक करण्यात आली. प्रदीप भंडारी (वय ३६ वर्षे) असे या शिक्षकाचे नाव असून तो खासगी शिकवणी घेतो.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना ‘अग्नीमुळे होणारे अपघात आणि अग्नीसुरक्षा’ या विषयावर ‘नॅशनल बर्न हॉस्पिटल, ऐरोली’ यांच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती.
शिक्षण हक्क कायदा वर्ष २००९ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवी यांच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावणार्यांना अनुत्तीर्ण (नापास) करण्याची अनुमती देण्यात येणार आहे…..
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता बारावीपर्यंत भ्रमणभाष वापरण्यास बंदी आहे; मात्र त्याचे उल्लंघन करत विद्यार्थी सर्रासपणे भ्रमणभाष वापरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित होते.
‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न पहाणार्या सरकारने सध्या सातारा जिल्ह्यातील सर्वच शाळा ‘डिजिटल’ करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. याचे उत्तरदायित्व जिल्हा परिषद प्रशासनाने घेतले आहे. जिल्ह्यात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर,…..
कोपरखैरणे येथील महानगरपालिकेच्या शाळेचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी महापालिका अधिकार्यांसह कंत्राटदारही उत्तरदायी असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा
एका शहरातील एका भागामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक हिंदू असून एक ख्रिस्ती शाळा या हिंदूंना त्यांच्या धर्माकडे वळवत आहे. या शाळेतील एका साधक शिक्षिकेने दिलेल्या पुढील उदाहरणांतून हे लक्षात येईल !
शाळेच्या २०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ आणि पान यांच्या विक्रीवर बंदी असूनही या पदार्थांची पानाच्या टपर्यांवर विक्री होत असून या दुकानांवर कारवाई होत नसल्याने मुले व्यसनाच्या आहारी गेली आहेत…..
मुंबईत अनुमाने २१६ प्राथमिक शाळा अवैध असल्याची माहिती शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी उघड केली. त्यांमध्ये प्रवेश घेऊ नये, असा फलक शाळेबाहेर लावण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले आहेत; मात्र त्यांच्यावर कारवाई करणे तर दूरच फलकही लावण्यात आले नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली.
अयोध्येत विनाविलंब भव्य राममंदिर बांधावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या भरोशावर राहून ते बनणार नाही; कारण तेथे बसलेले न्यायाधीश ख्रिस्ती मिशनरींच्या शाळांमध्ये शिकलेले आहेत.