Schools ‘Undesirable’: विद्यार्थ्यांना शाळेत भ्रमणभाष संच आणण्यास बंदी नाही ! – देहली उच्च न्यायालय
सध्या तंत्रज्ञान शिक्षणाचा एक आवश्यक भाग बनले आहे. भ्रमणभाषद्वारे मुले त्यांच्या पालकांशी जोडलेली रहातात, ज्यामुळे त्यांची सुरक्षिततादेखील सुनिश्चित होते.