वेशभूषा सकारात्मक हवी !
आजची मुले म्हणजे देशाची भावी पिढी आहे. तिच्यावर अयोग्य किंवा विकृत गोष्टी, हिंसक वृत्ती यांचे कुसंस्कार होऊ नयेत, याची काळजी शाळा आणि पालक यांनी घ्यावी !
आजची मुले म्हणजे देशाची भावी पिढी आहे. तिच्यावर अयोग्य किंवा विकृत गोष्टी, हिंसक वृत्ती यांचे कुसंस्कार होऊ नयेत, याची काळजी शाळा आणि पालक यांनी घ्यावी !
शाळेचे मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि २ कर्मचारी यांच्या विरोधात धर्म किंवा जाती यांच्या आधारावर दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि धार्मिक भावना दुखावणे या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
असे शिक्षक विद्यार्थ्यांना कधीतरी घडवू शकतील का ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून कठोर शिक्षा करायला हवी !
येथे ११ एप्रिल या दिवशी कनिना गावाजवळ खासगी शाळेच्या बसला झालेल्या अपघात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर २० विद्यार्थी घायाळ झाले होते.
शिक्षकांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? दुसर्या शाळेत गेल्यावर ते त्याच चुका करत रहाणार ! स्थानांतरासमवेत त्यांना अन्य शिक्षा केली, तर त्यांना चुकीची जाणीव होईल.
ओव्हरटेक करणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ईदनिमित्त सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुटी असतांनाही खासगी शाळेने सुटी दिली नव्हती.
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्यांक यांच्या कल्याणावरील उपयोजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांचे बांधकाम या योजनेसाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे.
हे प्रशासनाच्या वेळीच लक्षात का आले नाही ? आता पुन्हा पालकांकडे शुल्क मागणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच आहे !
पीडितेने शाळेच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘शाळेतील वातावरण बिघडेल’, असे कारण सांगून तिला बारावीच्या परीक्षेस बसू दिले गेले नाही.
ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळ ‘द रिपोर्ट्स कलेक्टिव्ह’ने म्हटले आहे की, केंद्र सरकारने ६२ टक्के नवीन सैनिक शाळांचे दायित्व संघ परिवार आणि भाजपचे नेते यांच्याशी संबंधित लोकांना दिले आहे.