जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाघोली येथील शाळेच्या कार्यालयात मनसेची तोडफोड !
अशी वेळ का येते ? याचा विचार शाळा प्रशासन करणार का ?
अशी वेळ का येते ? याचा विचार शाळा प्रशासन करणार का ?
सुरक्षिततेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करणार्या शाळेवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जाणीव करून देणे, हे शाळेसाठी लज्जास्पद आहे !
सहलीच्या वेळी विद्यार्थ्यांचे संपूर्ण दायित्व शिक्षकांकडे असते. शिक्षक बसमध्ये असतांना एखादी व्यक्ती असे अश्लाघ्य कृत्य करू धजावते, यास शिक्षकांचा नाकर्तेपणाच म्हणायला हवा !
डोंबिवली येथे तरुणाला मारहाण करणारे ३-४ जण अटकेत ! डोंबिवली – मद्यपान केलेल्या ८ ते १० जणांनी एका महाविद्यालयीन तरुणाला मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी ३ ते ४ जणांना अटक केली आहे; मात्र मुख्य आरोपी मोकाट आहे. त्याच्याकडून मुलावर पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता असल्याने त्याच्या वडिलांनी तक्रार … Read more
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे, त्याचेच हे उदाहरण होय !
काँग्रेसला मत देऊन सत्तेवर बसवणार्या हिंदूंनी सरकारच्या अशा कृत्यांचा संघटित होऊन विरोध केला पाहिजे !
मंगळुरू (कर्नाटक) येथील घटना – काँग्रेसच्या राज्यात हिंदूंवर दडपशाही !
या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने ‘शुल्क भरण्यास नकार दिला म्हणून असा कोणताही प्रकार आम्ही केला नाही, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवलेले नाही’, असा खुलासा केला आहे.
जोधपूर (राजस्थान) येथील १० हून अधिक मुसलमान विद्यार्थिनींना शाळेत हिजाब घालून जाण्यास अनुमती नाकारण्यात आल्याने नगरसेवक मुझफ्फर खलिफा त्यांनी ‘सरकार आज आहे, उद्या जाईल; पण शिक्षकांना येथेच रहावे लागेल’, अशी धमकी दिली.
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
कोलशेत येथील शिक्षिका तिच्याकडे घरकाम करणार्या ११ वर्षीय मुलीला बेदम मारहाण करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.