सनातन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !
येथे ‘सनातन संस्कार सेवा संघा’च्या वतीने आयोजित ‘विराट हिंदु संमेलना’मध्ये धर्मप्रेमी नागरिकांनी सनातन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्धार केला.
येथे ‘सनातन संस्कार सेवा संघा’च्या वतीने आयोजित ‘विराट हिंदु संमेलना’मध्ये धर्मप्रेमी नागरिकांनी सनातन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्धार केला.
समाज कधी समान विचारांनी, तर कधी दुःख आणि संकट यांमुळे संघटित होतो. ज्या लोकांना आज समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी संघटित होण्याचे महत्त्व समजत नाही, त्यांनाही प्रतिकूल परिस्थितीत त्याचे महत्त्व समजेल.
हिंदूंना बर्याच काळापासून खोट्या कथानकामध्ये अडकवण्यात आले आहे. ‘घर का भेदी लंका ढहाए (घरभेदी लंका नष्ट करतो)’, यांसारख्या म्हणीला विश्वासघाताच्या स्वरूपात सादर करण्यात आले.
‘कधी कधी सेवेनिमित्त माझा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी संपर्क येतो. मी फेब्रुवारी २०२५ मध्ये सेवेनिमित्त ५ दिवस देहली येथे गेले होते. तेथील साधकांना भेटल्यावर मला ‘सद्गुरु पिंगळेकाका यांनी या साधकांना किती चांगल्या प्रकारे घडवले आहे !’, याचे दर्शन झाले.
नवी देहली येथे ‘सनातन घरवापसी फाऊंडेशन’, ‘सनातन संवाद’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांनी संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘घरवापसी (धर्मांतरितांना त्यांच्या मूळ हिंदु धर्मात परत घेणे) परिषदे’चे आयोजन करण्यात आले.
ज्याप्रमाणे देवतांच्या अवतारांचे जन्मोत्सव त्यांच्या तिथीनुसार साजरे केले जातात, त्याप्रमाणे प्रत्येक सनातन धर्मीय हिंदूंनीही त्यांचे जन्मदिवस तिथीनुसारच साजरे करावेत. हिंदु धर्मातील १६ संस्कार आणि सण-उत्सव शास्त्राशी जोडलेले आहेत.
सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद (हरियाणा) येथील सेक्टर २९ मधील श्री सनातन धर्म मंदिरात ‘बालक-पालक परिचय’ समारंभ २५ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुलांनी उत्साहाने सनातनच्या बालसंस्कार वर्गात शिकवलेल्या बोधप्रद कथा, आध्यात्मिक खेळ आणि भावार्थासह श्लोक सादर केले.
‘माझ्या व्यवसायामुळे माझी इच्छा असूनही मी सेवेला म्हणावा तेवढा वेळ देऊ शकत नाही. जेव्हापासून मी सनातन संस्थेशी जोडलो आहे, तेव्हापासून माझे कुटुंबीय आणि माझे व्यवसायातील कर्मचारी यांच्यामध्ये पुष्कळ चांगले परिवर्तन झाले आहे.
‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची ध्वनीचित्र-चकती पहातांना ‘संपूर्ण कार्यक्रम एका वेगळ्याच लोकात होत आहे आणि आमची पात्रता नसतांनाही आम्हाला या दैवी कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे’, असे मला वाटले.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्री कालभैरवदेवाला प्रार्थना करत असतांना देवाला घातलेला हार एका बाजूने खाली पडला.