Prayagraj Kumbh Parva 2025 : धर्म नष्ट करणार्‍यांच्या विरोधात धर्मरक्षणासाठी शस्त्राचा उपयोग अनिवार्य ! – स्वामी अनंतानंद सरस्वती

आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी, आक्रमणकर्ता अनिष्ट करू इच्छित असेल, तिथे शस्त्राचा उपयोग अनिवार्यच असेल.

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदू अल्पसंख्य होण्याआधी हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे ! – स्वामी महेशानंद गिरिजी महाराज

अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने वक्फ बोर्डाला हटवून सनातन बोर्डाची स्थापना करावी, असा निर्धार करण्यात आला आहे. त्याविषयी आम्ही बैठका घेऊन जागृती करत आहोत. भारत हा राज्यघटनेनुसार हिंदु राष्ट्र नाही. आज आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा येथे बहुमत हवे आहे.

Mahakumbh Hindu Rashtra Adhiveshan : महाकुंभपर्वात ‘हिंदु राष्ट्राच्या राज्यघटने’च्या प्रारुपाचे लोकार्पण !

कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण करण्यात आले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी न्यास घराघरांत चालू करणार महासंवाद !

महाकुंभाच्या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाच्या आवाहनावर देशातून आलेले भाविक हे मंदिर बनवण्यासाठी आतुर झालेले आहेत.

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी प्रभावित !

हिंदु जनजागृती समितीचे समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे, तसेच हिंदु राष्ट्राविषयीचे कार्य जाणून घेतल्यानंतर श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी प्रभावित झाले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीकडून इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री. गौरांग दास यांना गोवा येथे येत्या जून मासात होणार्‍या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येण्याचे निमंत्रण दिले.

Prayagraj Kumbh Parva 2025 – HINDU RASHTRA ADHIVESHAN : महाकुंभपर्वात साधुसंतांचा धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

अर्जुनाला ‘फेक नेरेटिव्ह’मधून बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश केला. वर्तमान काळातही हिंदु राष्ट्राच्या विरोधी ‘फेक नेरेटिव्ह’ निर्माण करून हिंदूंना भ्रमित केले जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व समजून घेतले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना करता येईल !

T Raja Singh : सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनातून भाविकांना धार्मिक ज्ञान आणि नवी दिशा मिळेल !

कुंभक्षेत्री सेक्टर १९ येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण प्रदर्शनास श्री.टी. राजासिंह यांनी २७ जानेवारी या दिवशी भेट देऊन प्रदर्शनाची पहाणी केली.

Prayagraj Kumbh Parva 2025 : ‘सनातन बोर्ड’ स्थापन होईपर्यंत शांत बसणार नाही ! – श्री निंबार्क पीठाधीश्‍वर जगद्गुरु श्री श्रीजी महाराज

सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी ‘सनातन बोर्डा’ची आवश्यकता आहे. येणार्‍या काळात हा बोर्ड झाल्याविना रहाणार नाही आणि हा बोर्ड स्थापन होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी गर्जना श्री निंबार्क पीठाधीश्‍वर जगद्गुरु श्री श्रीजी महाराज यांनी येथे केली.

सर्वांनी एकत्र येऊन आणि संकल्प करून सनातन धर्माचा प्रचार करायला हवा ! – श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज जीयर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय संन्यासी संगम

सर्वांनी संघटितपणे सनातन धर्माच्या प्रचाराचा संकल्प करून कृती केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ लवकरच स्थापन होईल !