सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
‘साधनेत मी कोणते ध्येय प्राप्त करण्यासाठी आलो होतो ?’, असा विचार करावा. ‘साधनेत आल्यावर पहिल्या दिवशी आपले लक्ष ध्येयाकडे होते. तेवढेच प्रयत्न आज ध्येयप्राप्तीसाठी माझ्याकडून होत आहेत का ?’, असा आपण स्वतःच विचार करावा.