Sindh Remark : अशी विधाने हिंदुत्वाची मानसिकता उघड करतात ! – पाकची प्रतिक्रिया
हिंदुत्वाची मानसिकताच सिंध आणि सिंधु नदी यांना पुन्हा भारतात आणू शकते, हे पाकलाही ठाऊक झाले आहे. ही घटना लवकरच घडो, अशीच हिंदुत्वनिष्ठांची इच्छा आहे; कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगून ठेवल्याप्रमाणे ‘सिंधुविना हिंदु अपूर्ण आहे !’