Sindh Remark : अशी विधाने हिंदुत्वाची मानसिकता उघड करतात ! – पाकची प्रतिक्रिया

Sindh Remark : अशी विधाने हिंदुत्वाची मानसिकता उघड करतात ! – पाकची प्रतिक्रिया

हिंदुत्वाची मानसिकताच सिंध आणि सिंधु नदी यांना पुन्हा भारतात आणू शकते, हे पाकलाही ठाऊक झाले आहे. ही घटना लवकरच घडो, अशीच हिंदुत्वनिष्ठांची इच्छा आहे; कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगून ठेवल्याप्रमाणे ‘सिंधुविना हिंदु अपूर्ण आहे !’

PM Modi On Delhi Blast : कारस्थान करणार्‍यांना अद्दल घडवली जाईल !

PM Modi On Delhi Blast : कारस्थान करणार्‍यांना अद्दल घडवली जाईल !

आता हे आक्रमण युद्धच असल्याने ‘ऑपरेशन सिंदूर २’ करणे आवश्यक आहे; मात्र ते करतांना अर्धवट न ठेवता पाकचा कायमचा निःपात केला पाहिजे, असेच भारतियांना अपेक्षित आहे !

मुख्यमंत्री फडणवीस येण्यापूर्वी मंचाखाली आढळला विषारी साप !

मुख्यमंत्री फडणवीस येण्यापूर्वी मंचाखाली आढळला विषारी साप !

येथील किवळे येथील ‘सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’मध्ये १६ ऑक्टोबरला सहावा दीक्षांत समारंभ पार पडणार होता. त्यासमवेतच ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी’चा उद्घाटन

DRDO Military Parachute : भारताकडून स्वदेशी बनावटीच्या सैन्याच्या ‘पॅराशूट’ची यशस्वी चाचणी

DRDO Military Parachute : भारताकडून स्वदेशी बनावटीच्या सैन्याच्या ‘पॅराशूट’ची यशस्वी चाचणी

भारतीय सैनिकांनी स्वदेशी बनावटीच्या ‘मिलिट्री काँबॅट पॅराशूट सिस्टम’ची यशस्वी चाचणी घेतली. भारतीय हवाई दलाच्या ३ सैनिकांनी ३२ सहस्र फूट उंचीवरून उड्या घेतांना ‘पॅराशूट’चा वापर केला.

संपादकीय : कराची गाठाच !

संपादकीय : कराची गाठाच !

भारताने पाकला सज्जड दम देऊन गप्प न बसता, त्याला जन्माची अद्दल घडवण्यासाठी कृती करणे आवश्यक ! 

Rajnath Singh : आता लक्ष्य लाहोर नाही, तर कराची असेल आणि पाकिस्तानचा भूगोलच पालटून टाकू !

Rajnath Singh : आता लक्ष्य लाहोर नाही, तर कराची असेल आणि पाकिस्तानचा भूगोलच पालटून टाकू !

आता लक्ष्य लाहोर नाही, तर कराची असेल. कराचीचा मार्ग ‘सर क्रीक’मधून जातो, हे लक्षात ठेवा, अशी चेतावणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे पाकला दिली.

पाकव्याप्त काश्मीर आपोआप आमचे होईल, आम्हाला आक्रमण करण्याची आवश्यकता नाही ! – Rajnath Singh

पाकव्याप्त काश्मीर आपोआप आमचे होईल, आम्हाला आक्रमण करण्याची आवश्यकता नाही ! – Rajnath Singh

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आफ्रिका खंडातील मोरोक्को देशाच्या २ दिवसांच्या दौर्‍यावर असतांना हे विधान केले.

Rajnath Singh On ‘Operation Sindoor’ : ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश युद्ध नाही, तर आतंकवादी केंद्र उद्ध्वस्त करणे होता !

Rajnath Singh On ‘Operation Sindoor’ : ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश युद्ध नाही, तर आतंकवादी केंद्र उद्ध्वस्त करणे होता !

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकला नष्ट करायला हवे होते, त्याचे ४ तुकडे करायला हवे होते, अशीच भारतियांची अपेक्षा होती. याचा सरकारने विचार करायला हवा होता.

India China Relation : भारत-चीन संबंधांमध्ये गुंतागुंत टाळण्याचा उभय देशांचा प्रयत्न ! – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

India China Relation : भारत-चीन संबंधांमध्ये गुंतागुंत टाळण्याचा उभय देशांचा प्रयत्न ! – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

चीनमध्ये झालेल्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या बैठकीच्या वेळी राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांची भेट झाली. त्यावर सिंह यांनी हे वक्तव्य केले.

आतंकवादाविरोधात कारवाई चालूच रहाणार – Rajnath Singh

आतंकवादाविरोधात कारवाई चालूच रहाणार – Rajnath Singh

आमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही या गोष्टींविरुद्ध लढत राहू, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाक आणि चीन यांना सुनावले.