संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दसर्याच्या शुभमुहूर्तावर केली शस्त्रांची पूजा !
यामुळे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना पोटशूळ उठल्यास नवल नाही !
यामुळे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना पोटशूळ उठल्यास नवल नाही !
गोव्यात ३७ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहेत. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासह गोव्यात विविध उपक्रम राबवणे, यांसाठी केंद्र सरकार गोवा सरकारला सर्वतोपरी पाठिंबा देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मृत सैनिकांमध्ये एका अधिकार्याचाही समावेश आहे. काही सैनिक घायाळही झाले आहेत. भारतीय सैनिक कारू गॅरिसन येथून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. त्या वेळी ही घटना घडली.
पाकिस्तान आणि चीन यांच्या भारतविरोधी कारवाया पहाता सैनिकांनी नियंत्रणरेषा ओलांडण्याची हीच योग्य वेळ आहे, असेच भारतियांना वाटते !
सरकार चर्चेस सिद्ध असतांनाही विरोधी पक्षांकडून गदारोळ ! यावरून विरोधी पक्षांना मणीपूरच्या घटनेविषयी सुख-दुःख नाही, तर त्यांना यावरून राजकारण करून सरकारला जाणीवपूर्वक वेठीस धरायचे आहेत, असेच दिसून येते !
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. येथील जनताही भारतात येऊ इच्छित आहे. भारताच्या संसदेने पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे.
केंद्रशासनाने देहलीतील ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’चे नाव पालटून आता ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ असे ठेवले आहे. माजी पंतप्रधान नेहरू यांचा या ठिकाणी १६ वर्षे निवास होते. त्यांच्या निधनानंतर येथे संग्रहालय करण्यात आले होते.
केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रासाठी प्रत्येक वेळी आर्थिक तरतूद वाढवत असून वर्ष २०१९-२० मध्ये ५८ टक्के, वर्ष २०२१-२२ मध्ये ६४ टक्के, तर २०२२-२३ मध्ये ६८ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम स्वदेशी गुंतवणुकीसाठी राखीव ठेवली.
‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ येथे बांधण्यात आलेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आय.एन्.एस्. मुरगाव ही दुसरी युद्धनौका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे.
चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !