बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करणार ! – Bengal CM Suvendu Adhikari
एकेक राज्यात हा कायदा करण्याऐवजी संपूर्ण देशात केंद्र सरकारनेच हा कायदा करणे आवश्यक आहे; कारण भाजपशासित राज्यांव्यतिरिक्त अन्य सरकारे असा कायदा करणार नाहीत !
एकेक राज्यात हा कायदा करण्याऐवजी संपूर्ण देशात केंद्र सरकारनेच हा कायदा करणे आवश्यक आहे; कारण भाजपशासित राज्यांव्यतिरिक्त अन्य सरकारे असा कायदा करणार नाहीत !
भारताचा इतिहास हिंदु पद्धतीने, म्हणजे जसा घडला, तसा सांगितला गेला पाहिजे. यानेच भारतियांमध्ये अभिमान जागृत होईल. या दृष्टीने शिक्षण मंत्रालयाचे हे पाऊल अभिनंदनयोग्यच आहे !
गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतील काही राज्यांमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर झालेली आक्रमणे आणि हिंदुद्वेषाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सॅनफोर्ड बोलत होते.
न्यायालयाचा निर्णय हा मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मशास्त्रीय भूमिकेचा विजय आहे. या निर्णयाविषयी आम्ही समाधानी आहोत, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.
आता वेळ आली आहे की, बंगालने खर्या नायकांना स्मरणात ठेवावे ! – मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी
‘आम्ही सारे ब्राह्मण’ व्यावसायिक पत्रिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पुणे येथील कार्यक्रम
तमिळनाडू सरकारप्रमाणे मंदिरांचा पैसा धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याचा निर्णय देशातील प्रत्येक सरकारने घेणे आवश्यक आहे ! हिंदुत्वनिष्ठ सरकारांनी तो सर्वप्रथम घ्यायला हवा, असेच हिंदूंना वाटते !
कुटुंबातील सदस्यांची नावेही पालटण्यात आली आहेत. पत्नी रजियाचे नाव सावित्री, मुलगा रिहानचे नाव रुद्र, मुलगी मुस्कानचे नाव रुक्मिणी आणि दुसरी मुलगी रोजीचे नाव दीक्षा ठेवण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधीवत् पूजा केली. त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार येथे ‘श्रीं’च्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले.
काँग्रेसचे सरकार असतांनाही एका जिल्ह्यात अशा प्रकारे निर्णय घेतले जाणे, यासाठी तेथील जिल्हा प्रशासन अभिनंदनास पात्र आहे. पूविता एस्. यांच्यासारखे जिल्हाधिकारी सर्वत्र हवेत !