पानीपत (हरियाणा) येथे मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार ! – जयकुमार रावल, राजशिष्टाचारमंत्री

पानीपतच्या युद्धात मराठा युद्धवीरांनी दाखवलेल्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार आहे. तेथील ‘कालाअंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारले जाईल, अशी माहिती राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

Nitesh Rane On Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीचा ‘करेक्ट’ (अचूक) कार्यक्रम होणार !

ते पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला येथे औरंगजेब, टिपू सुलतान यांच्या विचारांची घाण नको आहे. ती पाकिस्तानमध्ये घेऊन जावी. महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याचे विचार हवे आहेत.’’

No Order To Ban Holi, Jaipur School : सोफिया शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत होळी खेळण्यावर घातलेली बंदी घेतली मागे !

जर शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला नसता, तर या मिशनरी शाळेने होळी खेळण्यावरील बंदी कायम ठेवली असती, हे लक्षात घेता अशा शाळांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. तसेच कुणी पुन्हा असे करू नये; म्हणून तसे नियमच बनवले पाहिजेत !

संपादकीय : राष्ट्र-धर्मप्रेमी अधिकारीच हवेत !

हिंदू आणि हिंदु सणांच्या सुरक्षेसाठी संभलमधील पोलीस प्रमुखांप्रमाणे धर्मांधांना कठोर संदेश देणारे अधिकारी सर्वत्र हवेत !

संपादकीय : पर्यावरणपूरक नव्हे विरोधक !

होळीतील पोळीची चिंता करणारे, समारंभात वाया जाणार्‍या अन्नाविषयी चिंता का करत नाहीत ?

MP Death Penalty For Conversion : धर्मांतर करणार्‍यांना फाशीची शिक्षा करणार ! – डॉ. मोहन यादव, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश

प्रत्येक राज्यांनी असा कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारनेच हा कायदा संपूर्ण देशासाठी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी आता हिंदूंनीही दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

MP Udayanraje Bhosale On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबरच उखडून टाकली पाहिजे !

औरंगजेब आमच्या देशाचा, स्वराज्याचा, आमच्या राजांचा शत्रू होता. ज्यांचे कुणाचे औरंगजेबावर प्रेम असेल, ज्याला तिथे जाऊन डोके टेकवायचे असेल, त्याने ही कबर घेत औरंगजेब, त्याचे पूर्वज जिथून आले, तिथे चालते व्हावे !

Sambhal CO Anuj Chaudhary : ‘होळीच्या रंगांमुळे तुमचा धर्म खराब होईल’ असे वाटत असेल, तर त्या दिवशी घराबाहेर पडू नका !

योगी आदित्यनाथ यांच्यासारखे मुख्यमंत्री असल्यामुळेच पोलीस कायद्यानुसार जनतेला वागायला सांगू शकतात आणि अवैध वागणार्‍यांना वठणीवर आणू शकतात.

CM Yogi On SAMBHAL : संभलमध्ये जे हिंदूंचे आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे !

अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

CM Yogi Adityanath UP : अबू आझमी याला उत्तरप्रदेशात पाठवा, आम्ही त्याच्यावर उपचार करतो !

असे केवळ योगी आदित्यनाथ हेच बोलू शकतात, इतरांमध्ये तसे बळ नाही; कारण योगी आदित्यनाथ संत आहेत. त्यांच्याकडे साधनेचे बळ आहे, ईश्‍वराचा, गुरूंचा आशीर्वाद आहे. प्रत्येक शासनकर्ता असा असेल, तर हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही !