.तरच हे पुरोगामी, नाही तर अधोगामीच !

‘होळीला लाकडे जाळल्याने प्रदूषण होते, वृक्षतोड होते; म्हणून होळी पेटवू नका’, ही धूसफूस होळीनिमित्त कथित पुरोगाम्यांकडून न चुकता होत असते, यात काही वाद नाही; पण या कथित पुरोगाम्यांचे पुरोगामित्व खरे कि खोटे ? यासाठी त्यांनी विज्ञानाचेच …

निसर्गाचा र्‍हास नव्हे, तर त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – आमदार भीमराव अण्णा तापकीर, भाजप

धूलिवंदनाच्या दिवशी जलाशयाचे संरक्षण होण्याच्या  उद्देशाने गेली २२ वर्षे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून उभे रहातात. धरणाच्या पाण्यात कुणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण होऊ नये यांसाठी समिती निःस्वार्थपणे हे कार्य करत आहे.

ठाणे जिल्ह्यात ४ सहस्र ८९५ कारखाने प्रदूषणकारी !

हिंदूंच्या सणांच्या वेळी ओरड करणारे पर्यावरणप्रेमी आता कुठे आहेत ? वरील स्थितीविषयी त्यांनी काय कृती केली, हे सांगायला हवे !

हिंदु जनजागृती समितीचे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’

१४ मार्च धूलिवंदन आणि १९ मार्च रंगपंचमी या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून जलाशयाचे प्रदूषण रोखण्यात येणार आहे. या अभियानाचे यंदाचे हे २३ वे वर्ष आहे.

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचा अहवाल आल्यानंतर  राज्यशासन केंद्रशासनाकडे बाजू मांडणार ! – पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे-पालवे

आमदार चंद्रकांत नवघरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यशासनाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवण्यावर घातलेल्या बंदीचा पुनर्विचार करावा, याविषयीची लक्षवेधी सूचना विधानसभेत उपस्थित केली होती.

पर्यावरणाच्या प्रदूषणाचे होणारे दुष्परिणाम आणि उपाययोजना !

पूर्वीच्या काळी पर्यावरण शुद्ध होते. भरपूर झाडे होती. लोकसंख्या अल्प होती, प्रवासासाठी गाड्या, रेल्वे किंवा विमाने नव्हती. घरे सेंद्रिय वस्तू म्हणजे माती, दगड यांपासून बनवली जात असत.

Karnataka Bans Shampoos Soaps Near Pilgrimage : तीर्थक्षेत्रांच्या नदीकाठी साबण आणि शॅम्पू यांच्या विक्रीवर बंदी !

यासंदर्भात वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सूचना दिली असून भाविकांनी नदीत कोणतीही वस्तू टाकू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

संपादकीय : पर्यावरणपूरक नव्हे विरोधक !

होळीतील पोळीची चिंता करणारे, समारंभात वाया जाणार्‍या अन्नाविषयी चिंता का करत नाहीत ?

खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करण्याच्या खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

राज्यात अवैधरित्या होणारी खनिज वाहतूक रोखण्यासाठी खनीकर्म विभागाने यंत्रणा अद्ययावत करून त्यावर तात्काळ निर्बंध आणावेत, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

Ganga Can Purify Itself : गंगानदीत स्वत:ला शुद्ध करण्याची क्षमता जगातील अन्य नद्यांच्या तुलनेत ५० पट अधिक !

मानव-निर्मित प्रदूषणाचे घटक नष्ट करणारे १ सहस्र १०० प्रकारचे बॅक्टेरियोफेज गंगाजलात आढळतात. बॅक्टेरियोफेज त्यांच्यापेक्षा ५० पट मोठ्या हानीकारक जीवाणूंना नष्ट करून स्वतःही विलुप्त होतात.