संपादकीय : पर्यावरणपूरक नव्हे विरोधक !
होळीतील पोळीची चिंता करणारे, समारंभात वाया जाणार्या अन्नाविषयी चिंता का करत नाहीत ?
होळीतील पोळीची चिंता करणारे, समारंभात वाया जाणार्या अन्नाविषयी चिंता का करत नाहीत ?
राज्यात अवैधरित्या होणारी खनिज वाहतूक रोखण्यासाठी खनीकर्म विभागाने यंत्रणा अद्ययावत करून त्यावर तात्काळ निर्बंध आणावेत, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मानव-निर्मित प्रदूषणाचे घटक नष्ट करणारे १ सहस्र १०० प्रकारचे बॅक्टेरियोफेज गंगाजलात आढळतात. बॅक्टेरियोफेज त्यांच्यापेक्षा ५० पट मोठ्या हानीकारक जीवाणूंना नष्ट करून स्वतःही विलुप्त होतात.
‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ अशाच प्रकारची भाषा आता तथाकथित बुद्धीप्रमाण्यवादी आणि विज्ञानवादी यांच्याशी करणे आवश्यक आहे, तरच त्यांच्या कथित बुद्धीचा अहंकार ठेचला जाईल !
समाजवादी पक्षाच्या नेत्यांना अकबराचे किल्ले ठाऊक आहेत; पण त्यांना अक्षय्यवट आणि सरस्वती कूप यांचे महत्त्व ठाऊक नाही.
उच्च न्यायालयाच्या अवमानाविषयी मुंबई महानगरपालिकेचा कळवळा मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या वेळी कुठे जातो ? त्याविरुद्ध कारवाई न होणे, हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान नव्हे का ?
पवित्र गंगा नदीच्या संदर्भात अज्ञान बाळगणार्यांचे डोळे आतातरी उघडतील, अशी अपेक्षा ! असे असले, तरी अन्य मार्गांनी गंगा नदी अस्वच्छ करणारे घटक रोखण्यासाठी प्रयत्न चालू ठेवणे तितकेच आवश्यक आहे !
मूलभूत आवश्यकता असलेल्या पाण्याच्या पुरवठ्यामध्ये महापालिकेचा अक्षम्य हलगर्जीपणा !
हिंदुत्वनिष्ठ असणार्या महायुती सरकारच्या काळात नद्यांचे प्रदूषण संपून वारकर्यांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, ही भाविक आणि वारकरी यांची अपेक्षा आहे !
नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे ?