संपादकीय : शेणाच्या वायूची गाडी !
गोवंशियांच्या शेणाच्या रूपातील शाश्वत ऊर्जा टिकवण्यासाठी देशात गोवंशियांचे संवर्धन आणि गोवंशहत्या बंदी कायदा करणे महत्त्वाचे !
गोवंशियांच्या शेणाच्या रूपातील शाश्वत ऊर्जा टिकवण्यासाठी देशात गोवंशियांचे संवर्धन आणि गोवंशहत्या बंदी कायदा करणे महत्त्वाचे !
इंद्रायणी नदी प्रदूषित होत असतांना प्रशासन काय करत होते ? नद्या प्रदूषित करणारे आणि त्यांना न रोखणारे यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
वारंवार हवेची गुणवत्ता घसरणे हे आर्थिक राजधानी असणार्या मुंबईसाठी लाजिरवाणे नव्हे का ?
७६ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त ‘नमामी गंगे पव्हेलियन’ येथे ध्वजारोहण आणि अन्य कार्यक्रम पार पडले. या नंतर ५०० हून अधिक गंगा सेवादुतांचा गंगा स्वच्छतेचा महासंकल्प केला.
मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी काहीही न करणारे पोलीस आणि प्रशासन कायदाद्रोहीच होत !
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात धुळीमुळे प्रदूषण वाढत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करणार आहे.
न्यायालयाने आदेश दिल्यावर नव्हे, तर त्या आधीच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करणे अपेक्षित आहे. नागरिकांना त्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करावी लागणे मंडळासाठी लज्जास्पद !
गंगेत कचरा होऊ नये; म्हणून प्रशासनाकडून वेळच्या वेळी नदीतील पाने, फुले आणि कचरा काढला जात आहे. यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रतिदिन वेगवेगळ्या घाटांकडील पाण्याचे परीक्षण करण्यात येत आहे. गंगेतील कचरा ‘गंगा सेवादूतां’चा चमू वेळच्या वेळी काढत आहे.
कोळसा किंवा लाकूड यांच्यावर चालणारी बेकरी किंवा तत्सम व्यवसाय यांना यापुढे कोणतीही नवीन मान्यता दिली जाणार नाही आणि ‘ग्रीन एनर्जी’ वापरण्याच्या अटीचे पालन केल्यानंतर नवीन परवाने देण्यात यावेत.
मडगाव येथे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करून सांडपाणी नाल्यात सोडणार्या २१ दुकानांवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून या दुकानांना टाळे ठोकले आहे.