जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या घोषणा !

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत भाविकांनी उत्स्फूर्तपणे ‘हम भारत भव्य बनायेंगे, हम हिन्दू राष्ट्र बनायेंगे’ असा हिंदु राष्ट्राचा जयघोष केला.

‘Hindu Rashtra’ Hoardings Removed : हिंदु जनजागृती समितीने कुंभक्षेत्री लावलेले हिंदु राष्ट्राविषयीचे अनेक होर्डिंग्ज आणि फलक प्रशासनाने काढले !

एकीकडे शंकराचार्य, आखाडे, विविध संप्रदायांचे संत हे हिंदु राष्ट्राची उद्घोषणा करत असतांना प्रशासन मात्र फलक काढून हिंदु राष्ट्राच्या फलकांवर आक्षेप घेते, हे संतापजनक नाही का ?

Sanatan Board Demand At Mahakumbh : ‘सनातन बोर्डा’च्या मागणीसाठी कुंभक्षेत्री निदर्शने !

सनातन बोर्डाच्या मागणीसाठी २७ जानेवारीच्या सकाळी ११ वाजता सेक्टर क्रमांक १८ येथे ‘शांती सेवा शिबिरा’च्या मंडपासमोर निदर्शने करण्यात आली. सनातन हिंदु राष्ट्रासाठी स्वाक्षरी मोहीम ही राबविण्यात आली.

‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा’ अशी एकमुखी मागणी करा ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

हलाल जिहाद, लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड, घुसखोरी असे अनेक प्रश्न आणि समस्या आज संपूर्ण देशात आहेत. हिंदूंना शाळेत धर्मशिक्षण दिले जात नाही, अन्य धर्मियांना मात्र शाळेत धर्मशिक्षण दिले जाते….

सर्वांनी एकत्र येऊन आणि संकल्प करून सनातन धर्माचा प्रचार करायला हवा ! – श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज जीयर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय संन्यासी संगम

सर्वांनी संघटितपणे सनातन धर्माच्या प्रचाराचा संकल्प करून कृती केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ लवकरच स्थापन होईल !

Sadhvi Pragya Bharti On Hindu Rashtra : हिंदु राष्ट्राची मागणी पूर्ण होण्यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करावा !

साध्वी प्रज्ञा भारती यांनी हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.

महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे विविध संत-महंतांना निमंत्रण

महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे , त्यानिमित्ताने संत-महंत यांच्या भेटी घेऊन त्यांना हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले.

राष्ट्रध्वजाला वंदन केल्यानंतर सर्वांनी करावयाची प्रार्थना !

भारत देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठी लवकरात लवकर हिंदु राष्ट्र येऊ दे आणि हिंदु धर्माची स्थापना होऊ दे, तसेच भारताला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद मिळू दे.

सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा दैवी अन् ऐतिहासिक प्रयागराज दौरा !

‘पृथ्वीच्या प्रलयाच्या वेळी भगवान श्रीविष्णु याच अक्षय्यवटाच्या पानावर शिशुरूपात जाऊन वास करतात’, अशी मान्यता आहे. यासह ‘अक्षय्यवटाच्या केवळ दर्शनमात्रे मोक्षप्राप्ती होते’, अशीही हिंदूंची श्रद्धा आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र एकता पदयात्रेच्या वेळी साधू आणि भाविक यांच्याकडूनही हिंदु राष्ट्र स्थापनेची मागणी !

विश्‍वामध्ये हिंदु राष्ट्र होऊ शकेल, असा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारत हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी तरुण, वृद्ध आदी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.