Ayodhya Ramlala : श्री रामलला विराजमान !

सोहळ्याला ७ सहस्रांहून अधिक निमंत्रितांची उपस्थिती !

येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राचा सूर्योदय होणारच आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

२२ जानेवारीला प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने उंचगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्या निमित्ताने १९ जानेवारीच्या रात्री आयोजित कार्यक्रमात ‘रामराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर ते बोलत होते.

प्रभु श्रीरामाची जन्मभूमी असणार्‍या अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती झाल्याने होणारे सूक्ष्मातील परिणाम !

श्रीरामाच्या कृपेमुळे समस्त हिंदूंमध्ये श्री दुर्गादेवी आणि हनुमान यांचे तत्त्व जागृत होऊन त्यांच्याकडून राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांचे कार्य होणार असणे

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेचे ध्येय साध्य झाले; आता रामराज्याच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेचे ध्येयही साध्य करूया !

श्रीराममंदिर स्थापन होत असले, तरी जिहादी आतंकवाद, नक्षलवाद, धर्मांधांकडून हिंदूंच्या होणार्‍या हत्या, जात्यंधता इत्यादी हिंदूंना भेडसावणार्‍या अनेक समस्या अजूनही तशाच आहेत.

हिंदु राष्ट्र येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही ! – जगद्गुरु परमहंसाचार्य, तपस्वी छावणी, अयोध्या, उत्तरप्रदेश

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन 

अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, हा सूक्ष्मातून रामराज्याचा, म्हणजेच हिंदु राष्ट्राचा प्रारंभ !

श्रीराममंदिराप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेही कार्य ३ पिढ्यांचे आहे. वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला प्रारंभ होईल. आता प्रभु श्रीरामाचे अधिष्ठान भारताला प्राप्त झाल्याने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या स्थुलातील कार्याला बळ मिळेल आणि प्रत्यक्ष स्थुलातील कार्य ५-७ वर्षांत पूर्ण होईल.

विशेष संपादकीय : रामराज्याची नांदी . . . !

धर्माचे अधिष्ठान ठेवून शत्रूला धडकी भरवणारे केलेले हिंदूसंघटन आणि धर्माचरणाने वागणारी प्रजा आदर्श हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते. रामभक्तांनी आता उपासनेची गती वाढवून राष्ट्रोत्थानाच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलण्यासाठी संघटितपणे झोकून दिले, तर रामराज्याची पहाट खरोखरच दूर नसेल !

हिंदु राष्ट्राची घोषणा कुठल्याही क्षणी शक्य ! – श्री महंत हरि गिरीजी महाराज, आंतरराष्ट्रीय संरक्षक, श्री पंचदशनाम जूना आखाडा  

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन

‘अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन ‘श्रीराममूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा होणे’, हे ईश्वरी नियोजन आहे !

‘विश्वात जे काही घडते, ते ईश्वरेच्छेप्रमाणे घडते, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही. शेवटी जे भगवंताच्या मनात आहे, तेच घडते. आता आपण ‘सनातन धर्मराज्या’कडे वाटचाल करत आहोत, ज्याला ‘हिंदु राष्ट्र’, असेही म्हणता येईल.

भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र ही संकल्पना आध्यात्मिक संकल्पना आहे. विश्वकल्याणासाठी जे कार्यरत आहेत त्यांचे हे राष्ट्र. ही प्रक्रिया केवळ स्थूलातील नसून सूक्ष्म स्तरावरीलही आहे.