प्रयागराज कुंभमेळा २०२५ मध्ये सनातन संस्थेद्वारे लावण्यात येणार्‍या प्रदर्शनाच्या सेवेत सहभागी झाल्यावर ‘व्हेरिकोज वेन्स’मुळे होणार्‍या तीव्र वेदना न्यून होऊन त्रासाची जाणीवही न होणे

प्रयागराज कुंभमेळा २०२५ मध्ये सनातन संस्थेद्वारे लावण्यात येणार्‍या प्रदर्शनाच्या सेवेत सहभागी झाल्यावर ‘व्हेरिकोज वेन्स’मुळे होणार्‍या तीव्र वेदना न्यून होऊन त्रासाची जाणीवही न होणे

पायात अकस्मात् तीव्र वेदना होऊ लागल्यावर ‘व्हेरिकोज वेन्स’ हा शारीरिक आजार असल्याचे समजणे.

१ गाय वाचल्यास एका शेतकर्‍याची आत्महत्या थांबेल ! – अभिनेते प्रवीण तरडे

१ गाय वाचल्यास एका शेतकर्‍याची आत्महत्या थांबेल ! – अभिनेते प्रवीण तरडे

गायीचे दूध संपल्यानंतरही पुढील १० वर्षे ती गोमूत्र आणि शेण यांच्या माध्यमातून एका कुटुंबाला जगवू शकते. १ गाय वाचल्यास एका शेतकर्‍याची आत्महत्या थांबेल आणि त्यातून महाराष्ट्र खर्‍या अर्थाने समृद्ध होईल.

गायीमुळे देशाच्या अर्थकारणाला दिशा मिळते ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

गायीमुळे देशाच्या अर्थकारणाला दिशा मिळते ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

ग्रामीण भागामध्ये गायीच्या शेणाचे करायचे काय ? हा अनेक शेतकर्‍यांसमोर प्रश्न आहे. त्या वेळी गोबरगॅसने समाजाची सगळी आवश्यकता पूर्ण करता येऊ शकते.

‘डोंगरी महोत्सव’ विविध विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

‘डोंगरी महोत्सव’ विविध विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

पाटण तालुक्यातील दौलतनगर (मरळी) येथे २ ते ६ एप्रिल या कालावधीत ‘डोंगरी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांना याचे दायित्व देण्यात आले आहे.

केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ !

केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ !

हिंदूंना जागृत करण्यासाठी महोत्सवात दिशादर्शन करण्यात आले. स्वत:च्या प्राणाचे, धर्माचे आणि समुदायाचे रक्षण करणे, हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असतांना यासाठी हिंदू जागृत होऊन प्रयत्न करत असतील, तर काँग्रेससारख्या पक्षाला ते कधीतरी पचेल का ?

Goa Book Festival : ‘गोवा पुस्तक महोत्सवा’तील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद !

Goa Book Festival : ‘गोवा पुस्तक महोत्सवा’तील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद !

‘गोवा पुस्तक महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सकाळच्या सत्रात प्रामुख्याने राज्यातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रदर्शनस्थळी भेट देत असून दुपारनंतर अन्य नागरिक भेट देत आहेत.

कामथे (ता. चिपळूण) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतीगाथा प्रदर्शन  !

कामथे (ता. चिपळूण) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतीगाथा प्रदर्शन  !

‘विद्यार्थी, तसेच युवकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती राष्ट्रधर्माचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे हे क्रांतीकारकांचे प्रदर्शन आहे. क्रांतीगाथा प्रदर्शनातून विद्यार्थी, तसेच तरुण पिढीमध्ये देशभक्ती निश्चित निर्माण होईल.’

Maharashtra Tableau : प्रजासत्ताकदिनी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ !

Maharashtra Tableau : प्रजासत्ताकदिनी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ !

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात आले. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश होता. चित्ररथाची संकल्पना गणेशोत्सवावर आधारित होती.

‘माहेश्वरी जागतिक अधिवेशना’मधील ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

‘माहेश्वरी जागतिक अधिवेशना’मधील ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

‘माहेश्वरी जागतिक अधिवेशन २०२६’च्या भव्य प्रदर्शनात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने सादर केलेले आध्यात्मिक संशोधन आणि प्रदर्शन यांनी उपस्थित जिज्ञासूंचे लक्ष वेधून घेतले.

आयनी (ता. खेड) येथील हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीगाथा प्रदर्शन

आयनी (ता. खेड) येथील हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीगाथा प्रदर्शन

प्रदर्शनातून देशभक्त क्रांतीकारक, हिंदु धर्म संस्थापक शंकराचार्य ते भारतीय स्वतंत्र लढ्यातील अग्रणी नेते यांची छायाचित्रे अन् त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना झाली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, थोर नेत्याचे स्मरण, शिस्तबद्धता आणि हिंदु धर्माभिमान जागृत झाला.