हिंदु संस्कृतीचे अद्वितीयत्व सांगणारा अजरामर चित्रपट : ‘संगीत मानापमान’

१० जानेवारी २०२५ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट, म्हणजे वाळवंटातील ‘ओॲसिस’ आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् स्वाभिमानी हिंदूने हा चित्रपट पहायला हवा !

Amit Shah On Mahakumbh : महाकुंभ सनातन संस्कृतीचे अद्वितीय प्रतीक !

‘‘महाकुंभ ही आपल्या सनातन संस्कृतीची अविरत धारा आणि अखंड परंपरेचे प्रतीक आहे. हा उत्सव आपल्या जीवन-दर्शनावर आणि समरसतेवर आधारित परंपरा दर्शवतो.’’

हिंदु संस्कृतीचे अद्वितीयत्व सांगणारा अजरामर चित्रपट : ‘संगीत मानापमान’

राष्ट्राशी संबंधित एखादे महत्त्वपूर्ण दायित्व देतांना एखाद्याचा जन्म कुठे झाला किंवा तो कुणाचा वारसदार आहे, हे न पहाता, त्या व्यक्तीमध्ये क्षात्रधर्म आणि राजधर्म यांना अनुसरून आवश्यक गुण आहेत का, हे पाहूनच पद दिले जावे.

आमचा प्रजासत्ताकदिन !

स्वदेशी भाषा, वेश आणि विचार यांची पुनर्स्थापना करूनच भारतीय प्रजासत्ताक राष्ट्र स्वतंत्र आणि स्थिर राहू शकेल, हे अटळ सत्य स्वीकारून अग्रेसर होण्याचा संदेश देण्यासाठीच हा ‘प्रजासत्ताक दिन’ येत असतो.’

महाराष्ट्र शासनाने देवस्थानांच्या भूमी बळकवण्याच्या विरोधात कायदा करावा !

देवस्थानांच्या भूमी बळकवण्याच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने कायदा करावा आणि त्याची कार्यवाही करावी, तसेच राज्यात देवस्थानांच्या भूमी बळकवण्याच्या विरोधात विशेष पथकाची नेमणूक करावी

आजची संस्कृती

‘इस्लामी संस्कृती, ख्रिस्ती संस्कृती, समाजवादी, साम्यवादी संस्कृती, नेहरूप्रणालीची ‘सेक्युलर’ (निधर्मी) संस्कृती, दलित संस्कृती, साडेतीन टक्क्यांची संस्कृती, साहित्य संस्कृती असा सगळा हा तमाशा आहे आणि संस्कृतीच्या नावाखाली विलक्षण जनसंहार होत आहे.

प्रयागराज येथील महाकुंभातील आध्यात्मिकता आणि धार्मिकता !

महाकुंभातील एकूणच व्यवस्था, सुविधा हा प्रशासकीय व्यवस्थेचा भाग आहे, तरी पूर्वापार हा महाकुंभ विशेष सुविधा, सवलती, व्यवस्था नसतांनाही चालू होता. कुंभमेळ्याचे महत्त्व हिंदु धर्मीयांना पूर्वापार माहिती असल्याने पृथ्वीवरच्या या सर्वांत मोठ्या धार्मिक मेळाव्याला निमंत्रण न देताही कोटी कोटी भाविक उपस्थित असतात.

रामायण आणि महाभारत यांवर आधारित परीक्षेत २ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग !

‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे हिंदूंचे धर्मग्रंथ असूनही हिंदूंपेक्षा अन्य धर्मियांचा यात लक्षणीय सहभाग असणे हे हिंदूंना लाजवणारे नाही का ?

संपादकीय : शाश्वत यश !

घंटोन्‌घंटे काम करत बसल्याने शाश्वत यश साध्य होत नाही, हे आध्यात्मिक वारसाप्राप्त भारत जगाला सांगू शकतो, हेच खरे !

प्राचीन गुरुकुल पद्धत

पूर्ण १२ वर्षे असे वास्तव्य झाल्यावर ही मुले शास्त्रपारंगत होत, मग त्यांना ‘स्नातक’ ही पदवी प्राप्त होत असे. ‘स्नातक’ ही पदवी प्राप्त झाल्यानंतर छात्र आचार्यांचा आशीर्वाद घेऊन आणि उपदेश ग्रहण करुन नगरांमध्ये आपापल्या घरी जात.