संपादकीय : शाश्वत यश !
घंटोन्घंटे काम करत बसल्याने शाश्वत यश साध्य होत नाही, हे आध्यात्मिक वारसाप्राप्त भारत जगाला सांगू शकतो, हेच खरे !
घंटोन्घंटे काम करत बसल्याने शाश्वत यश साध्य होत नाही, हे आध्यात्मिक वारसाप्राप्त भारत जगाला सांगू शकतो, हेच खरे !
पूर्ण १२ वर्षे असे वास्तव्य झाल्यावर ही मुले शास्त्रपारंगत होत, मग त्यांना ‘स्नातक’ ही पदवी प्राप्त होत असे. ‘स्नातक’ ही पदवी प्राप्त झाल्यानंतर छात्र आचार्यांचा आशीर्वाद घेऊन आणि उपदेश ग्रहण करुन नगरांमध्ये आपापल्या घरी जात.
गुरु-शिष्य परंपरा, भारतातील ऋषी-मुनी, प्रयागराजचा इतिहास, मंदिर संस्कृती, गोमातेचे महत्त्व, आखाड्यांची माहिती, रामायण-महाभारत यांतील कथा, समुद्र मंथन आदी विविध चित्रे भिंतींवर साकारण्यात आली आहेत.
कोलकाता येथे पार पडलेल्या ‘टाटा स्टील चेस इंडिया फेस्टिव्हल’मध्ये ‘ऑल इंडिया वुमन रॅपिड गटा’त भारताची ब्रिस्टी मुखर्जी या तरुण महिला खेळाडूने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी ब्रिस्टी हिने भारतीय संस्कृतीला अनुसरून एक महत्त्वपूर्ण कृती केली.
धर्मशिक्षणाचा प्रारंभ व्रतबंध संस्कारांनी, म्हणजेच मौजी बंधनाने झाली पाहिजे. ८ वर्षे वय झाल्यानंतर प्रत्येक मुलाचे आणि मुलीचे मौजीबंधन झाले पाहिजे अन् त्यांना न्यूनतम १ वर्ष धर्मशिक्षण दिले पाहिजे…
‘नेत्र कुंभ’मध्ये ५ लाखांहून अधिक लोकांची नेत्र तपासणी आणि ३ लाखांहून अधिक चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासह भाविकांना विनामूल्य औषधे आणि शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सध्या चर्चेत आलेला विषय म्हणजे ‘वासुदेव’ ! डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेला किंवा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसर्या हातात पितळी टाळ, कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी…
जगात मानवता वाचवायची असेल, तर सनातन धर्माचे रक्षण करावे लागेल. सनातन धर्म सुरक्षित असेल, तर सर्व जण सुरक्षित आहेत. सनातन धर्म कोणतेही मत किंवा धर्म नाही. त्यात सर्वांच्या हिताची चर्चा आहे.
‘मातृदेवो भव’, हा जसा आदेश आहे, त्याप्रमाणेच ‘पितृदेवो भव’, हाही एक आदेश आहे. मुलाला जन्म देण्यात, त्याचे पालन-पोषण करण्यात आईला अपरंपार कष्ट उपसावे लागतात, हे खरेच; पण बापालाही मुलाला वाढवतांना अतिशय दक्ष रहावे लागते.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या (बॉलीवूडच्या) हिंदुद्रोहाविषयी आपण सर्वांनी बरेच मुद्दे ऐकले आहेत. त्यामध्ये हिंदु साधूंना गुंड दाखवणे, चुकीचे कृत्य करतांना दाखवणे; मुसलमान कुटुंब साहाय्य करणारे, तर हिंदु कुटुंब हिंसक दाखवणे…