प्रदूषणाचे कारक

आता जो दृश्य संकटकाळ दिसत आहे, तो वास्तविक संकटकाळ नसून ती निसर्गानेच आरंभलेली शुद्धीकरण प्रक्रिया आहे. निसर्ग त्याचे प्रदूषण स्वतःच दूर करील; त्याचे तडाखे मात्र मानवाला सोसावे लागतील. त्याशिवाय मानवाला स्वतःच्या आचार-विचारांत पालट करावाच लागेल. वृत्ती सुधारली की, सर्व स्तरांवर परिवर्तन घडते !

निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या भावामुळे पुनर्प्रसारणाच्या वेळीही लोकप्रिय ठरलेली ‘रामायण’ मालिका !

या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या अन् मालिकेशी जोडल्या गेलेल्या कलाकारांच्या मालिकेप्रती असलेल्या भावामुळे ही मालिका कोणत्याही काळात दाखवली, तरी लोकांना तेवढीच आवडेल !

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील मार्गदर्शनामुळे ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूवर मात करता येणे 

‘स्वतःला जे वाटते, तेच योग्य आहे’, या चुकीच्या विचाराने ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूची जाणीव होणे. त्या प्रसंगात झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

आपत्काळाची पूर्वकल्पना मिळूनही ‘दैव देते आणि कर्म नेते’, अशी स्थिती असणारे तथाकथिक बुद्धीप्रामाण्यवादी !

आपत्काळात प्रत्येक पाऊल कसे टाकावे, याविषयी भगवंत आपल्याला सावध करत असणे; मात्र संकुचित बुद्धीमुळे ते तथाकथित बुद्धीवंतांनी न स्वीकारणे

लसीची प्रतिक्षा…!

‘भारतीय संस्कृतीने दिलेला औषधांचा, आहार-विहाराचा आणि धर्माचरणाचा अनमोल ठेवा कोरोनासारख्या संकटात संयमी भारतियांच्या कामी आला’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. येणार्‍या काळात ‘कोरोनापेक्षा कितीही भयंकर विषाणू आले, तरी भक्तीचे शस्त्र त्याला सर्व औषधे उपलब्ध करून देईल’, ही श्रद्धाच भारतियांना यापुढेही तारून नेईल !

कोरोनानंतर आता ‘चापरे’ विषाणूचा धोका

चापरेची बाधा झाल्यास कोरोना अथवा इतर तापाच्या आजारापेक्षा या आजाराची लक्षणे लवकर आढळून येतात.

सर्व शासकीय संकेतस्थळे १ जानेवारीपासून पूर्णतः कार्यान्वित होतील !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

येणार्‍या आपत्काळाच्या दृष्टीने गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. भार्गवी सरमळकर (वय ८ वर्षे) !

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. भार्गवी सीमित सरमळकर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

आपत्काळात रक्षण होण्यासाठी करावयाची प्रार्थना

सध्या कोरोनाच्या संकटकाळात आपण आपत्काळाची तीव्रता अनुभवतच आहोत. हा आपत्काळ दिवसेंदिवस अधिक भयावह होत जाणार आहे. अशा स्थितीत केवळ आणि केवळ भगवंतच आपले रक्षण करू शकतो. यासाठी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे.

महानगरे आणि मोठी शहरे येथे रहाणार्‍या साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !