चैतन्याचे महत्त्व !

चैतन्याचे महत्त्व !

साधनेच्या बळावर ईश्वरी चैतन्य पुष्कळ प्रमाणात ग्रहण होते आणि त्या चैतन्याच्या बळावर अत्यल्प आहारातूनही दिवसभर कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. आपत्काळात अन्नधान्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर हे सूत्र महत्त्वाचे ठरते.

आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ समजून घ्या !

आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ समजून घ्या !

‘आपत्काळात उपयोगी पडावी’, यासाठी आपण किती म्हणून औषधे साठवून ठेवणार ? त्यापेक्षा वात, पित्त आणि कफ यांना समजून घेतल्यास केवळ ३ ते ६ औषधांमध्ये किंवा बहुतेक वेळा, तर कोणत्याही औषधांविना नेहमीचे विकार बरे करता येतात. त्यादृष्टीने आतापासूनच आयुर्वेदाचा प्राथमिक अभ्यास करा !

आपत्काळाच्या दृष्टीकोनातून भविष्यकालीन आर्थिक नियोजन !

आपत्काळाच्या दृष्टीकोनातून भविष्यकालीन आर्थिक नियोजन !

‘जे काही घडते, ते ईश्वरी इच्छेनुसार आणि आपल्या हितासाठीच घडते’, हे लक्षात ठेवून आपत्काळाची चिंता करणे सोडावे. सध्या चिंतन, प्रयत्न आणि आवश्यक व्यवस्था निर्माण करण्याची वेळ आहे. आध्यात्मिक साधनेद्वारे स्वतःची भक्ती वाढवा. या आपत्काळानंतर आपण सर्व जण मिळून निश्चितपणे एक आदर्श ‘हिंदु राष्ट्र’ घडवू.’

आगामी महायुद्ध अन् पूर यांच्याविषयी द्यावयाच्या स्वयंसूचनांची उदाहरणे  

आगामी महायुद्ध अन् पूर यांच्याविषयी द्यावयाच्या स्वयंसूचनांची उदाहरणे  

ज्या वेळी माझ्या मनात ‘पुढील पावसाळ्यात नदीला पूर येईल आणि माझे अन् माझ्या कुटुंबियांचे प्राण संकटात येतील’, असे भीतीचे विचार येतील, त्या वेळी ‘अन्न, औषधे इत्यादींचा पुरेसा साठा मी घरात आधीच करून ठेवलेला आहे…

आपत्काळाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने स्वतःचे मनोबल उंचावण्यासाठी काय करावे ?

आपत्काळाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने स्वतःचे मनोबल उंचावण्यासाठी काय करावे ?

प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे कर्तव्य निभावणार्‍या लोकांचे जीवन जाणून घ्या !

समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !

समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !

जेव्हा मानवाचा लोभ वाढतो, तेव्हा तो पंचमहाभूतांचे संतुलन बिघडवतो. एकदा का हे संतुलन बिघडले की, रोगांचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होते. थोडक्यात समष्टी स्तरावर होणार्‍या अधर्माच्या परिणामस्वरूप साथीचे रोग येतात.

आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनेचे बळ वाढवा !

आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनेचे बळ वाढवा !

द्रष्टे संत, तसेच भविष्यवेत्ते यांनीही आपत्काळाविषयी सांगितले आहे. एका संतांनी सांगितले की, ‘या काळात पंचमहाभूतांचे तांडव पहायला मिळेल.’ आपणही गेल्या काही वर्षांपासून बिघडलेले ऋतुचक्र अनुभवत आहोत. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनेचे बळच आवश्यक आहे.

प्रत्येक १५ मिनिटांनी राज्यातील हवामानाचे अनुमान समजणार !

प्रत्येक १५ मिनिटांनी राज्यातील हवामानाचे अनुमान समजणार !

यापुढे प्रत्येक १५ मिनिटांनी राज्यातील हवामानाचे अनुमान समजणार आहे. मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामध्ये पावसाळ्यापूर्वी ‘भारत पूर्वानुमान प्रणाली’ (भारत फॉरकास्ट सिस्टीम) चालू करण्यात येणार आहे.

हिंदूंनो, तिसर्‍या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !

हिंदूंनो, तिसर्‍या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !

यज्ञ हे आध्यात्मिक बळ निर्मितीचे सोपे माध्यम आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून ‘यज्ञ करणे’ हे इप्सित फलप्राप्ती आणि आपत्ती-निवारण यांसाठीचा सहज मार्ग आहे.