राष्ट्राध्यपदाच्या उमेदवार मरीन ली पेन यांच्यावर आर्थिक अपव्यवहाराचे आरोप !
मरीन ली पेन अन् त्यांचे सहकारी यांनी ६ लाख २० सहस्र युरोचा अपव्यवहार केला, असे तेथील ‘मिडियापार्ट’ नावाच्या अन्वेषण करणार्या एका आस्थापनाने म्हटले आहे.
मरीन ली पेन अन् त्यांचे सहकारी यांनी ६ लाख २० सहस्र युरोचा अपव्यवहार केला, असे तेथील ‘मिडियापार्ट’ नावाच्या अन्वेषण करणार्या एका आस्थापनाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव, बिहारमध्ये बोचहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलचा उमेदवार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमदेवार विजयी झाला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी १२ एप्रिल या दिवशी चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव, तर भाजपकडून सत्यजित कदम हे निवडणूक लढवत आहेत.
फ्रान्सच्या निवडणुकीतही हिजाब घालणार्यांकडून दंड वसूल करण्याचे आश्वासन दिले जाते. ही भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यांना चपराकच होय !
पाकचा जन्म झाल्यापासून गेल्या ७५ वर्षांत एकाही सरकारने त्याचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. यामागे विविध कारणे असली, तरी मुख्य कारण हे पाकचे सैन्य आहे. त्यातही लोकांनी सरकार निवडून दिले, तरी सैन्याचे धोरण आणि आदेश यांनुसारच ते काम करत असल्याचे पाकच्या जनतेलाही ठाऊक असते.
संसदेत अविश्वादर्शक ठरावाच्या विरोधात मतदान न घेणे, हे राज्यघटनेचे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांचे नेते शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केली.
भाजपचे कट्टर समर्थक मतदान करण्यासाठी बाहेर पडू नयेत, यासाठी त्यांना घाबरवा किंवा धमकी द्या. जर ते मतदान करण्यासाठी जात असतील, तर त्यानंतर त्यांनी कुठे रहायचे हे स्वतःच ठरवावे, अशी धमकी त्यांनी दिली.
याविषयी स्वतःला निधर्मी म्हणवणारे काहीही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
निवडणूक निकालांच्या १० दिवसांनंतर केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली.
केंद्रीय निरीक्षक आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे घेण्यात आलेल्या विजयी आमदारांच्या एका बैठकीमध्ये ही घोषणा केली.