गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपकडून पुन्हा डॉ. प्रमोद सावंत यांची निवड : राज्यपालांकडे केला सरकार स्थापनेचा दावा

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपकडून पुन्हा डॉ. प्रमोद सावंत यांची निवड : राज्यपालांकडे केला सरकार स्थापनेचा दावा

‘भावी मुख्यमंत्री कोण ?’ याविषयी राज्यातील गेले काही दिवस चाललेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. यानंतर भाजप सायंकाळी उशिरापर्यंत राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची भेट घेऊन गोव्यात सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.

सर्वसमावेशक नेतृत्वच काँग्रेसला पुढे घेऊन जाऊ शकते ! – काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांचा सूर

सर्वसमावेशक नेतृत्वच काँग्रेसला पुढे घेऊन जाऊ शकते ! – काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांचा सूर

काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर !
स्वतःचा पक्षही एकसंध राखू न शकणारी काँग्रेस देश एकसंध काय राखणार ?

गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडावे ! – काँग्रेस नेते कपिल सिब्बल

गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडावे ! – काँग्रेस नेते कपिल सिब्बल

काँग्रेसच्या नेत्याने सांगितले आणि गांधी परिवाराने ते ऐकले, असे कधीतरी होईल का ? काँग्रेसमध्ये गेली ७५ वर्षे घराणेशाही मुरलेली आहे, ती सहजासहजी कशी संपणार ? ती काँग्रेससमवेतच संपेल आणि जनता तिला लवकरच संपवेल, हे मात्र निश्‍चित !

माझ्या सांगण्यावरून खासदारांच्या मुलांना उमेदवारी नाकारली ! – पंतप्रधान मोदी यांची घराणेशाहीवर टीका

माझ्या सांगण्यावरून खासदारांच्या मुलांना उमेदवारी नाकारली ! – पंतप्रधान मोदी यांची घराणेशाहीवर टीका

पक्षात घराणेशाही चालणार नाही. भाजपच्या नेत्याच्या आणि खासदाराच्या कुटुंबियांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यास तो निर्णय माझ्या सांगण्यावरून झाला आहे. जर हे पाप असेल, तर ते मी केले आहे.

जनतेचे पैसे वापरून जनतेलाच आमीष दाखवणारे सर्व राजकीय पक्ष !

जनतेचे पैसे वापरून जनतेलाच आमीष दाखवणारे सर्व राजकीय पक्ष !

‘निवडणुकांच्या वेळी सर्वच राजकीय पक्ष जनतेला विविध सुविधा देण्याचे आमीष दाखवतात. त्यात तो पक्ष स्वतःचा एकही पैसा खर्च करत नाही आणि जनताही त्यांच्या या आमिषांना भुलते. विशेष म्हणजे, भारतातील लोकशाहीत हा फसवेगिरीचा खेळ गेली ७४ वर्षे चालू आहे ! हे कुणाच्याच लक्षात आलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे दायित्व राज्यशासनाकडे !

महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे दायित्व राज्यशासनाकडे !

या विधेयकामुळे राज्य निवडणूक आयोग नामधारी झाला आहे. प्रभाग रचना, प्रभाग संख्या आणि निवडणुकांचा दिनांक यांचे नियोजन आता राज्य सरकार करणार आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करू ! – मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी  

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करू ! – मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी  

ही समिती आम्हाला कायद्याचे प्रारूप बनवून देईल आणि नंतर हा कायदा आम्ही राज्यात लागू करू – भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयावरून सामाजिक माध्यमांतून धर्मांधांची दलितांवर टीका

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयावरून सामाजिक माध्यमांतून धर्मांधांची दलितांवर टीका

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला ४ राज्यांत पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले आहे. यावरून आता सामाजिक माध्यमांतून धर्मांधांकडून दलितांना शिवीगाळ करण्यात येत आहे.

हिंदुद्वेषी ‘अल्-जजीरा’ !

हिंदुद्वेषी ‘अल्-जजीरा’ !

भारत सरकारने ‘अल्-जजीरा’ची काळी बाजू वेळीच लक्षात घेऊन तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. इस्लामी महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अपकीर्ती करणार्‍या ‘अल्-जजीरा’ला रोखठोक प्रत्युत्तर दिले तरच अन्य विदेशी प्रसारमाध्यमांकडून केल्या जाणार्‍या भारतविरोधी वृत्तांकनाला आळा बसेल !

५ राज्यांमधील दारूण पराभवानंतर काँग्रेसच्या ‘जी-२३’ गटाच्या नेत्यांनी बोलवली बैठक !

५ राज्यांमधील दारूण पराभवानंतर काँग्रेसच्या ‘जी-२३’ गटाच्या नेत्यांनी बोलवली बैठक !

घराणेशाही, हिंदुद्वेष, राष्ट्राघातकी निर्णय, मुसलमानांचे अतीलांगूलचालन यांमुळे काँग्रेस आता संपण्याच्या मार्गावर आहे. हे काँग्रेसच्या नेत्यांना आता लक्षात येत असले, तरी हे एक वास्तव आहे. ते आता कुणीही पालटू शकत नाही, हे त्यांनी स्वीकारयला हवे !