३१ डिसेंबरच्या रात्री ‘न्यू ईअर पार्टी’द्वारे नववर्षाचे स्वागत करणार्यांवर तेथील वातावरणाचा झालेला नकारात्मक परिणाम
निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करण्यातच आपले खरे हित आहे.’