Accidents : गोव्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये ५ जण ठार

३१ डिसेंबरच्या रात्री उशिरा झालेला अपघात आणि १ जानेवारी या दिवशी झालेले विविध अपघात यांमध्ये एकूण ५ जणांचा बळी गेला आहे. पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या खड्ड्याने माजी नगरसेवकाच्या मुलाचा बळी घेतला आहे.

मुंबईत ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर १३ सहस्रांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त !

इंग्रजी नववर्ष साजरे करण्यासाठी येथील चौपाट्या, हॉटेल्स, बार, दुकाने, रस्ते, मैदाने आदी ठिकाणी पहाटेपर्यंत गर्दी असते. घातपात, छेडछाड आदी गोष्टी टाळण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या रात्री १३ सहस्रांपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

New Year Celebration : पाश्‍चिमात्य संस्कृतीनुसार नवीन वर्ष साजरे न करण्याविषयी राज्यस्तरीय प्रबोधन स्पर्धेचे आयोजन

नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रचलित पद्धतीत पालट होण्यासाठी ‘महायुवा सोशल रीलस्टार’ ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.

पहाटे ५ वाजेपर्यंत परवानाकृत हॉटेल चालू ठेवण्याची मागणी – ‘हॉटेल व रेस्तरां असोसिएशन पश्चिम भारत’

असोसिएशन कायम नियमांच्या अधीन असून कायदेशीर व्यवसायाला बळ देते; म्हणून अनुमती मिळावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह), पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना लिहिले आहे.

Goa Chain Of Road Accidents : रशियाच्या पर्यटकाच्या वाहनाने ठोकरल्यामुळे ३ पर्यटकांचा मृत्यू !

राज्यात सध्या अपघातांची मालिका चालू आहे ! डिसेंबर मासात गोव्यात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या पार्ट्यांची संख्याही वाढली आहे आणि यामुळे मद्यप्राशन करून वाहन हाकण्याचे प्रमाणही वाढले आहे.

नशेची शोकांतिका !

या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

दारूच्या वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्ह्यात ४ पथके

थर्टीफर्स्टच्या पार्श्‍वभुमीवर परराज्यातून होणारी दारू वाहतूक, हातभट्टीत निर्मिती होणारी दारू, हातभट्टीची विक्री, गोवा बनावटीची दारू विक्री यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पर्यटनस्थळे आणि रस्त्यांवर हुल्लडबाजी करणार्‍यांवर कारवाई होणार ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यात मद्यालये रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची अनुमती दिली असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.

पुणे येथे ३१ डिसेंबरनिमित्त लाखो नागरिकांना दिले १ दिवस मद्यप्राशन करण्याचे परवाने !

सरकार असे परवाने देऊन एक प्रकारे समाजाला व्यसनीच बनवत आहे. नवीन वर्षाचे स्वागत चांगली कृती करून करायची कि मद्य प्राशन करून, हेही जनतेला कळत नाही, हे गंभीर आहे !

महाराष्ट्रात नाताळ आणि ३१ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजल्यानंतरही मद्यविक्रीस सरकारची अनुमती !

त्यामुळे मद्याला विरोध करणार्‍या लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या तिन्ही दिवशी मध्यरात्रीनंतर मद्याची दुकाने उघडी रहाणार असल्यामुळे मद्यप्रेमींचा धुडगूस आणि ध्वनीप्रदूषण शहरात पहायला मिळणार आहे.