सनातन परंपरा आणि अब्राह्मिक पंथ यांत मोठे अंतर असून त्यांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स (संगम) २०२१’ या परिसंवादात ‘सनातन परंपरा विरुद्ध अब्राह्मिक (टीप) पंथ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !

महाराष्ट्रात २३ सहस्र महिला गायब होण्यामागे षड्यंत्र ?

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या अस्तित्वावर उठलेल्या ज्वलंत प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपीठ : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचा ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेच्या विरोधातील लढ्यात कृतीशील सहभाग !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी केलेल्या प्रबोधनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !

सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध नमाजपठण थांबवण्यासाठी गुरुग्रामच्या हिंदूंप्रमाणे लढा देण्याची आवश्यकता ! – नीरज अत्री

गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे.

नागपूर येथे ‘यु.सी.एन्. केबल नेटवर्क’वरील चर्चासत्रात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने दीपावलीच्या धर्मशास्त्राविषयी प्रबोधन

‘यु.सी.एन्. केबल नेटवर्क’द्वारे दिवाळीनिमित्त विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचा सहगभाग होता.

आसाममधील बहुतांश मुसलमान धर्मांतरित आहेत ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

धर्मांतराचा धोका ओळखून केंद्र सरकार आता तरी धर्मांतरविरोधी कायदा लागू करणार का ?

भारतात नार्काेटिक जिहाद ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

(म्हणे) ‘गोडसे केवळ ‘सुपारी किलर’ असून तो सावरकरांच्या डोक्याने चालायचा !’ – अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

गोडसे यांचा एकेरी उल्लेख करून, त्यांच्याविषयी अपशब्द बोलून आणि गांधी यांनी केलेल्या चुकांचे उदात्तीकरण करून इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांना काय म्हणावे ? – संपादक