‘महाराष्ट्र केसरी’चा योग्य सन्मान हवा !
अनेक मल्लांना धोबीपछाड करत पृथ्वीराज पाटीलही ‘महाराष्ट्र केसरी’ झाले; मात्र त्यांच्या घामाला योग्य सन्मान मिळाला नाही, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?
अनेक मल्लांना धोबीपछाड करत पृथ्वीराज पाटीलही ‘महाराष्ट्र केसरी’ झाले; मात्र त्यांच्या घामाला योग्य सन्मान मिळाला नाही, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?
‘स्वतःच्या खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस न आणणारे पोलीस समाजातील भ्रष्टाचार उघडकीस आणतील का ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
पंडित लख्मी चंद हे एक प्रसिद्ध कवी आणि लोककलाकार आहेत. त्यांनी केलेल्या काही कविता, भजने आणि गाणी लिहिली असून त्यांना ‘सूर्य कवी’ आणि ‘हरियाणाचे कालिदास’ असेही म्हटले जाते !
सद्य:स्थितीत समाज उठल्यापासून झोपेपर्यंत व्यावहारिक कार्यात आणि निरर्थक चर्चेत दिवसच्या दिवस घालवत आहे; मात्र राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही.
समाजात वाढत्या रज-तमामुळे ज्या प्रमाणात नकारात्मकता आहे, त्या प्रमाणात भाव-भक्ती नाही. पूर्वी ऋषिमुनींना त्रास भोगावे लागले होते. आताही प्रत्येक मनुष्याला जीवनात पूर्वजांचे त्रास, वास्तूदोष, अनिष्ट शक्तींचे त्रास यांसारख्या विविध आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मी ही सेवा करू शकले. त्यांनीच माझ्या मित्रांची ‘व्हॅलेंटाईन डे’विषयी जागृती करवून घेतली आणि त्यांच्याच कृपेने मी हे लिहू शकले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्तासह योग्य दृष्टिकोन देत आहोत
कृतीशील प्रतिसाद ! धाराशिव येथील व्यावसायिक श्री. गणेश कदम यांनी प्रत्यक्ष हलाल उत्पादने लोकांना दाखवली आणि ‘ही उत्पादने खरेदी करू नका’, असे आवाहन केले !
गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे.