दैनंदिन जीवनात जनतेला सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्प्रवृत्तींचे स्वरूप !

सध्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण समाजव्यवस्थाच कशी पोखरली गेली आहे ? हे कळण्यासाठी फारसे खोलात शिरायला नको. दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली घडणार्‍या पुढील घटनांचा विचार केला, तरी ते पुरेसे ठरेल.

सुराज्य निर्मितीमधील प्रमुख अडथळा असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हवा !

भारताला ‘रामराज्य’, सम्राट युधिष्ठिर यांचे ‘धर्मराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ या आदर्श राजकीय व्यवस्थांची परंपरा आहे. असे असूनही त्यांच्या तुलनेत आजची राजकीय व्यवस्था असलेली भारतीय लोकशाही निरर्थक ठरेल कि काय ? असे म्हणण्याची पाळी आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारण काही प्रमाणात केवळ मदांध लोकांचे सत्ताकारण बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले … Read more

खरोखरच भारत ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या साखळीतून मुक्त झाला आहे का ?

ब्रिटनच्या राणीच्या निधनाला भारतातील प्रसारमाध्यमे, राजकारणी, चित्रपट कलाकार यांनी दिलेले अनावश्यक महत्त्व, यातून आजही आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत मानसिकदृष्ट्या अडकलो आहोत, हे लक्षात येते. याचाच वेध घेणारा हा लेख !

‘महाराष्ट्र केसरी’चा योग्य सन्मान हवा !

अनेक मल्लांना धोबीपछाड करत पृथ्वीराज पाटीलही ‘महाराष्ट्र केसरी’ झाले; मात्र त्यांच्या घामाला योग्य सन्मान मिळाला नाही, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?

पोलीस खात्यातील भ्रष्टाचार

‘स्वतःच्या खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस न आणणारे पोलीस समाजातील भ्रष्टाचार उघडकीस आणतील का ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

सदी बीसवीं के आखिर तक…

पंडित लख्मी चंद हे एक प्रसिद्ध कवी आणि लोककलाकार आहेत. त्यांनी केलेल्या काही कविता, भजने आणि गाणी लिहिली असून त्यांना ‘सूर्य कवी’ आणि ‘हरियाणाचे कालिदास’ असेही म्हटले जाते !

राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या ध्येयाने झपाटले पाहिजे ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिदास हांडे महाराज

सद्य:स्थितीत समाज उठल्यापासून झोपेपर्यंत व्यावहारिक कार्यात आणि निरर्थक चर्चेत दिवसच्या दिवस घालवत आहे; मात्र राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही.

राष्ट्र-धर्माच्या कार्याला साधना आणि आध्यात्मिक उपाय यांची जोड द्या ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

समाजात वाढत्या रज-तमामुळे ज्या प्रमाणात नकारात्मकता आहे, त्या प्रमाणात भाव-भक्ती नाही. पूर्वी ऋषिमुनींना त्रास भोगावे लागले होते. आताही प्रत्येक मनुष्याला जीवनात पूर्वजांचे त्रास, वास्तूदोष, अनिष्ट शक्तींचे त्रास यांसारख्या विविध आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’विषयी मित्रांचे प्रबोधन केल्यावर मित्रांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मी ही सेवा करू शकले. त्यांनीच माझ्या मित्रांची ‘व्हॅलेंटाईन डे’विषयी जागृती करवून घेतली आणि त्यांच्याच कृपेने मी हे लिहू शकले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’