धार्मिक ग्रंथाची प्रत आणि हाताने लिहून काढलेला धार्मिक ग्रंथ यांतून प्रक्षेपित होणारी स्पंदने याविषयीचे संशोधन

धार्मिक ग्रंथाची प्रत आणि हाताने लिहून काढलेला धार्मिक ग्रंथ यांतून प्रक्षेपित होणारी स्पंदने याविषयीचे संशोधन

‘सार्थ श्रीमद्दासबोध’ या ग्रंथाची प्रत आणि सनातनच्या साधिका यांनी हाताने लिहिलेला ‘सार्थ श्रीमद्दासबोध’ हा ग्रंथ यांच्या लोलक आणि ‘आर्.एफ्.आय्.’ या उपकरणांद्वारे चाचण्या करण्यात आल्या

ब्रह्मज्ञान अवतरले साक्षात् श्रीमुखातून, रचले श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतारूपी दिव्यकांड ।  

ब्रह्मज्ञान अवतरले साक्षात् श्रीमुखातून, रचले श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतारूपी दिव्यकांड ।  

भरतखंडातील सारे रणवीर, ध्वज फडकवूनी त्यांच्या रथांवर । जमले सारे रणभूमीवर, धर्म-अधर्माच्या कुरुक्षेत्रावर ।।

कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणारे ज्ञान यांतील भेद !

कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणारे ज्ञान यांतील भेद !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे विविध विषयांवरील अनेक लेख सतत प्रसिद्ध होत असतात. हे लेख वाचल्यावर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तुलनेत श्री गुरुकृपेने साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान किती श्रेष्ठ आहे’, याची ग्वाही मिळते !

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेविषयीची माहिती

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेविषयीची माहिती

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जागृत असते.

हाच समस्त महिला वर्गाने करूया मोठा निर्धार ।

हाच समस्त महिला वर्गाने करूया मोठा निर्धार ।

महिलादिन केवळ म्हणण्यापुरतेच आहे महिलांना स्वातंत्र्य ।
पण खरेतर महिलांभोवती आहे अटी आणि बंधनांचे जणू पारतंत्र्य ।। १ ।।

दैनंदिन जीवनात जनतेला सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्प्रवृत्तींचे स्वरूप !

दैनंदिन जीवनात जनतेला सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्प्रवृत्तींचे स्वरूप !

सध्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण समाजव्यवस्थाच कशी पोखरली गेली आहे ? हे कळण्यासाठी फारसे खोलात शिरायला नको. दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली घडणार्‍या पुढील घटनांचा विचार केला, तरी ते पुरेसे ठरेल.

सुराज्य निर्मितीमधील प्रमुख अडथळा असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हवा !

सुराज्य निर्मितीमधील प्रमुख अडथळा असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हवा !

भारताला ‘रामराज्य’, सम्राट युधिष्ठिर यांचे ‘धर्मराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ या आदर्श राजकीय व्यवस्थांची परंपरा आहे. असे असूनही त्यांच्या तुलनेत आजची राजकीय व्यवस्था असलेली भारतीय लोकशाही निरर्थक ठरेल कि काय ? असे म्हणण्याची पाळी आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारण काही प्रमाणात केवळ मदांध लोकांचे सत्ताकारण बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले … Read more

खरोखरच भारत ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या साखळीतून मुक्त झाला आहे का ?

खरोखरच भारत ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या साखळीतून मुक्त झाला आहे का ?

ब्रिटनच्या राणीच्या निधनाला भारतातील प्रसारमाध्यमे, राजकारणी, चित्रपट कलाकार यांनी दिलेले अनावश्यक महत्त्व, यातून आजही आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत मानसिकदृष्ट्या अडकलो आहोत, हे लक्षात येते. याचाच वेध घेणारा हा लेख !