अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठीच छत्रपती शिवरायांना निधर्मी ठरवण्याचे राजकारण्यांचे षड्यंत्र ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ ठरवणे, हा त्यांच्या शौर्याचा अपमान आहे. त्यांचे ‘हिंदवी स्वराज्या’चे विचार अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे विचार कृतीत आणले पाहिजेत.

इस्लामी अतिक्रमणे रोखण्यासाठी आता प्रयत्न न केल्यास पुढे हिंदूंसाठी कठीण स्थिती ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वोच्च न्यायालय

बेंगळुरूसह देशात विविध ठिकाणी सरकारी आणि अन्य भूमींवर धर्मांधांकडून अतिक्रमण होत असून हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. हिंदूंनी जागृत होऊन ते रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे.

रशिया-युक्रेन युद्धाविषयी भारताने स्वत:चे हित पाहून निर्णय घ्यायला हवेत ! – (निवृत्त) मेजर जनरल जगतबीर सिंह, भारतीय सेना

भारताला रशिया-युक्रेन युद्धाविषयी काळजीपूर्वक भूमिका घेतली पाहिजे आणि भारताचे हित पाहूनच पुढील पावले उचलली पाहिजेत.

कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे होत असून त्याला राजकीय पाठिंबा आहे ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी

धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे सांगितले होते.

‘व्हॅलेंटाईन डे’ची कुप्रथा रोखण्यासाठी युवा पिढीला धर्मशिक्षण दिले पाहिजे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृतीच ! या पाश्चात्त्य ‘डे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळत असून काही धर्मांध संघटना जाणीवपूर्वक तो पसरवत आहेत.

हिजाबच्या माध्यमातून शाळांचे इस्लामीकरण करण्याचे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडा ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

शाळांचे इस्लामीकरण करण्याचे हे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे.

टिपू सुलतान हा खलनायक होता आणि खलनायकच राहील ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती यांचे अभ्यासक-लेखक

टिपू सुलतानचे भारतियीकरण करून त्याला आदर्श मानून कुणी राष्ट्रीय नायक बनवण्याचा प्रयत्न करत असेल, तर हा भारतियांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार !

गडांवरील अतिक्रमणे हटवून ते पूर्ववत् न केल्यास प्रशासनाला जनआक्रोशास सामोरे जावे लागेल ! – रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे ९ वे वंशज

पुरातत्व खात्याने अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात खटले प्रविष्ट करून ती अतिक्रमणे पूर्णपणे काढावीत आणि किल्ला पूर्ववत् स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला . . .

पंजाबला भारतापासून तोडण्यासाठी खलिस्तानवाद्यांना समवेत घेऊन शत्रूचे छुपे युद्ध चालू ! – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र

पंजाबमधील देशविरोधी तत्वांनी खलिस्तानवाद्यांसह देश-विरोधात सुरु केलेल्या ‘प्रॉक्सी वॉर’मध्ये ते कधी यशस्वी होणार नाहीत; कारण पंजाबमधील जनता भारतासमवेत आहे.

संतांसह हिंदुत्वावरील विविध आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

मुसलमान संघटित असल्यामुळे राजकीय नेते घाबरतात, हिंदू जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्राची मागणी प्रभावीपणे करणे अपरिहार्य !