बेंगळुरू (कर्नाटक) येथे ‘जय श्रीराम’ऐवजी ‘अल्लाहू अकबर’ म्हणण्यासाठी मुसलमान तरुणांची धमकी !

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत, हे आतापर्यंत अनेक घटनांतून समोर आलेच आहे. ही स्थिती काँग्रेस सत्तेत असेपर्यंत हिंदूंना भोगावी लागणार आहे, हेही तितकेच खरे !

Kashmir Terrorist Attack : काश्मीरमधील अनंतनाग येथे आतंकवाद्यांकडून हिंदु फेरीवाल्याची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू अद्यापही असुरक्षितच !

Rajasthan BJP Death Threat : (म्हणे) ‘हिंदूंसाठी उठणारा आवाज बंद केला जाईल !’ – राजस्थानमधील भाजप कार्यकर्त्याला मिळाली धमकी !

या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

मुंबईत बोकाळलेल्या ‘संदेशखालीं’चे करायचे काय ?

महाराष्ट्रासह देशात निर्माण झालेली ‘संदेशखाली’सारखी ठिकाणे यंत्रणांनी समूळ उखडून न काढल्यास देशात अराजकता दूर नाही !

मेवातला (हरियाणा) ‘पाकिस्तान’ बनवण्यापासून वाचवा !

‘संपूर्ण भारताला इस्लामी राज्य बनवण्याची प्रक्रिया हळूहळू चालूच आहे; परंतु काही भागांमध्ये ती प्रक्रिया अत्यंत वेगाने चालू आहे. त्यापैकी एक आहे हरियाणा राज्यातील ‘मेवात’ हे ठिकाण !

Hinduphobia Resolution : हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या निषेधाचा अमेरिकी संसदेत ठराव !

भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या विरोधात तमिळनाडू सरकारचे षड्यंत्र ?

यापूर्वी धर्मांतरविरोधी कार्य केले; म्हणून पूज्यपाद संतश्री आसाराम बापूंना फसवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या विरोधातही षड्यंत्र रचले जाणे चालू झाले आहे. हिंदु संत आणि धर्म यांच्यावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !

Bengal Violence : बंगालमध्ये मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

तृणमूल काँग्रेस सरकारच्या राज्यात दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !

Howrah Ram Navami Procession : हावडा येथे रामनवमी शोभायात्रेला बंगाल पोलिसांनी नाकारली अनुमती !

प्रतिवर्षी ५० सहस्र उपस्थितीत होणारी शोभायात्रा २०० लोकांत आटोपण्याचा आदेश ! अशा प्रकारे कायद्याचा बडगा उगारायला हावडा हे भारतात आहे कि पाकिस्तानात ?

Kerala Hindu Mob Lynching : जमावाने केलेल्या मारहाणीत केरळमधील एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू !

अशोक अरुणाचल प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो या परिसरात रहाणार्‍या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. यानंतर स्थानिक लोकांनी प्रथम त्याची विचारपूस केली आणि नंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण केली.