गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
शेजारी रहाणारा अजिबर मोल्ला हा युनियन परिषदेचा सदस्य असून त्याने साथीदारांसह हिंदु कुटुंबावर काठ्या आणि स्थानिक बनावटीची शस्त्रे यांद्वारे आक्रमण केले.
शेजारी रहाणारा अजिबर मोल्ला हा युनियन परिषदेचा सदस्य असून त्याने साथीदारांसह हिंदु कुटुंबावर काठ्या आणि स्थानिक बनावटीची शस्त्रे यांद्वारे आक्रमण केले.
केवळ असे मान्य करून कॅनडा खलिस्तानी आतंकवाद्यांपासून स्वतःला वेगळे करू शकत नाही. त्याने त्याच्या देशातील प्रत्येक खलिस्तानवाद्यावर कारवाई केली पाहिजे. सिख फॉर जस्टिसचा आतंकवादी नेता गुरपतवंतसिंह पन्नू याला पकडून भारताच्या स्वाधीन केले पाहिजे, तरच कॅनडाची भूमिका खरी मानता येईल !
आरोपींपैकी एका मुलाचे नाव फैजान असून त्याने त्याच्या साथीदारांसह मिळून लक्कीची हत्या केली. त्यांनी २४ मेच्या रात्री उशिरा लक्कीला घेरले आणि त्याच्यावर एकापाठोपाठ एक चाकूने वार केले.
सलमानने एका १९ वर्षीय हिंदु युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. युवतीच्या कुटुंबियांनी याला विरोध केला असता त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आले.
( मुसलमानाचे थडगे असलेले ठिकाण) रूपांतर केल्या जाण्याच्या प्रयत्नांमुळे भाविक दुखावले आहेत. (असाच प्रकार मलंगगडावर झाला आणि हिंदूंचे श्रद्धास्थान धर्मांधांनी बळकावले !
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे कठोर शिक्षा करणारे सरकार असतांनाही धर्मांध मुसलमानांचे हिंदूंच्या मुलींची छेड काढण्याचे आणि जाब विचारल्यास हत्या करण्याचे धाडस संपत नाही, यातून त्यांच्यात कितती आसुरीवृत्ती भरली आहे, हे लक्षात येते ! यामुळे सरकारला आणखी कठोर व्हावे लागेल !
भारत सरकार आणखी किती दिवस बांगलादेशातील या घटनांकडे केवळ पहात रहाणार आहे ?
रांचीमध्ये रा.स्व. संघाच्या कार्यालयावर झालेल्या पेट्रोल बाँब आक्रमणाच्या प्रकरणी एकूण ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
हिंदु स्त्रियांनी स्वतःतील आदिशक्तीचे स्वरूप ओळखण्याची आवश्यकता !
अशांना १ महिना नाही, तर १ वर्ष त्यांच्या कुटुंबियांना न भेटण्याची शिक्षा दिली गेली पाहिजे !