Eknath Shinde On Nagpur Violence : नागपूर येथे पूर्वनियोजित आक्रमणे, दंगलखोरांना सोडणार नाही ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रातही दंगलखोरांवर वचक बसवण्यासाठी जनतेने त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याची मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

Sambhal Neja Mela : संभल (उत्तरप्रदेश) येथे दरोडेखोर मसूद गाझीच्या स्मृतीप्रीत्यर्थ होणार्‍या ‘नेजा मेळ्या’ला अनुमती नाकारली !

असा उत्सव साजरा करणार्‍यांना देशद्रोही घोषित करण्याची पोलिसांची चेतावणी

Attack On Hindus : गोपालगंज (बिहार) येथे मंदिरासाठी देणगी गोळा करणार्‍या हिंदूंवर मशिदीतून प्राणघातक आक्रमण

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंवर मशिदीतून सातत्याने आक्रमणे होतात आणि सरकार अशा ठिकाणांवर काहीही कारवाई करत नाही, हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद !

महू (मध्यप्रदेश) येथे झालेल्या दंगलीच्या निमित्ताने हिंदूंना आवाहन…!

‘तुमचा राम आता तुमच्या रक्षणासाठी का येत नाही ? त्याला तुम्ही बोलवा !’… अशा आरोळ्यांनी मध्यरात्री महू (मध्यप्रदेश) येथे आकांडतांडव करण्यात आले. निमित्त होते भारताने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ या क्रिकेटच्या स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केल्यानंतर हिंदूंनी काढलेल्या मिरवणुकीचे… !

Telangana Acid Attack : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे अज्ञाताने मंदिरात पुजार्‍यांवर आम्ल फेकले !

मंदिरात आणि तेही पुजार्‍यावर अशा प्रकारचे आक्रमण धर्मांध मुसलमानांव्यतिरिक्त कोण करणार ?

Violence By Muslims In Holi : होळीच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी केला हिंसाचार !

हिंदूंचा असा एक ही सण नाही, ज्या दिवशी धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत नाहीत, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !

ISI Bomb Attack Amritsar Temple : अमृतसर (पंजाब) येथे मंदिरावर फेकण्यात आले हातबाँब – स्फोटात जीवितहानी नाही

आक्रमणामागे आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) चा हात ! पंजाबमध्ये वेळीच राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अन्यथा बंगालप्रमाणे येथील स्थितीही हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, हेच खरे !

Bengal Nandigram Violence : नंदीग्राम (बंगाल) येथे होळीच्या दिवशी हिंसाचार : हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

बंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाले आहे. केंद्र सरकार बांगलादेशाविषयी काही करत नाही, तसेच बंगालविषयीही काही करत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हिंदूंना मार खाण्याखेरीज पर्याय नाही !

संपादकीय : सतर्कता आणि सावधानता !

हिंदूंनी केवळ होळीच्या रंगात रंगून न जाता अधिक सतर्कता आणि सावधानता बाळगणे आवश्यक !

अडखळ (जिल्हा रत्नागिरी) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केली दगडफेक !

हिंदूंच्या सणांच्या वेळी काहीतरी कारण काढून त्यांच्यावर आक्रमण करण्याची मुसलमानांची जुनी खोड आहे. अशांना वठणीवर आणण्यासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीसह प्रभावी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता !