बेंगळुरू (कर्नाटक) येथे ‘जय श्रीराम’ऐवजी ‘अल्लाहू अकबर’ म्हणण्यासाठी मुसलमान तरुणांची धमकी !
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत, हे आतापर्यंत अनेक घटनांतून समोर आलेच आहे. ही स्थिती काँग्रेस सत्तेत असेपर्यंत हिंदूंना भोगावी लागणार आहे, हेही तितकेच खरे !