शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात फुले, हार आणि प्रसाद पूर्वीप्रमाणे नेता येण्यासाठी शिर्डीत आंदोलन !
कोरोना महामारीनंतर राज्यातील सर्वच प्रकारचे निर्बंध उठवले जात आहेत. मंदिर प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे हिंदूंना वाटते !
कोरोना महामारीनंतर राज्यातील सर्वच प्रकारचे निर्बंध उठवले जात आहेत. मंदिर प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे हिंदूंना वाटते !
अफझलखान वधाचा इतिहास न चालणार्या धर्मांधांना आणि पोलिसांना ‘सर तन से जुदा’सारख्या धमक्या दिलेल्या कशा चालतात ? अशा धमक्यांनी कुठली कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते ? हा पोलिसांचा दुटप्पीपणा आहे. हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.
भारतातील अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना कधी अशा धमक्या मिळतात का ?
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर अशा प्रकारे कधीही तात्काळ कारवाई केली जात नाही, हे लक्षात घ्या !
पोलीस बंदोबस्त असतांनाही हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमावर आक्रमण करणार्या धर्मांधांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नाही, हे स्पष्ट होते. त्यांना कायद्याचा धाक वाटावा, यासाठी हिंदूंनीच आता पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक !
तीर्थक्षेत्राचा दर्जा असणार्या मंदिरातून इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होणे हा हिंदु धर्मावरील मोठा आघातच होय !
जर तुम्ही भूतकाळात काही म्हणाला असाल, तर त्याचा त्रास तुम्हाला वर्तमान स्थितीत नक्कीच भोगावा लागेल, असे विधान अभिनेते अनुपम खेर यांनी केले.
झोमॅटोच्या विज्ञापनातून हा अवमान करण्यात आला होता. या विज्ञापनामध्ये अभिनेते हृतिक रोशन यांनी काम केले होते. त्यामुळे हृतिक रोशन, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांच्या विरोधात ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
‘‘भारत म्हणून आम्हाला जगावर वर्चस्व करायचे नाही, तर आम्हाला जगाला प्रेरित करायचे आहे. त्यामुळे भारत जगात महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न नाही, तर जगात ‘विश्वगुरु’ व्हायचे असून त्या दिशेने वाटचाल करत आहोत.’’
(म्हणे) ‘केंद्र सरकार काश्मिरी हिंदूंपुढे आमची प्रतिमा ‘शत्रू’ म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !’ – मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप