Shankhnad Mahotsav Delhi : भारताच्या राजधानीत सनातन राष्ट्राचा शंखनाद !
उपस्थित धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्र स्थापनेचा जयघोष
विविध घोषणांनी सभागृह दुमदुमले
उपस्थित धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्र स्थापनेचा जयघोष
विविध घोषणांनी सभागृह दुमदुमले
भारताच्या इतिहासातील ‘भक्ती’ आणि ‘शक्ती’ यांचा संगम घडवणारा अद्वितीय सोहळा देशाच्या राजधानी देहली म्हणजेच इंद्रप्रस्थ येथे साकारत आहे.
१०० कोटी हिंदू असूनही आपल्याकडे एकही हिंदु राष्ट्र नाही. त्यामुळे या देशाला हिंदु राष्ट्र (सनातन राष्ट्र) बनवणे, हीच आमची मागणी आहे. हिंदु राष्ट्र किंवा सनातन राष्ट्र वेगळे नाही.
शंखनाद दोन प्रसंगी केला जातो. एक देवपूजेच्या वेळी सत्त्वप्रधान लहरी वाढवण्यासाठी आणि दुसरा कुरुक्षेत्रावर युद्धाच्या सिद्धतेसाठी ! सध्या देश विविध संकटांचा सामना करत असतांना सनातन राष्ट्राचा विचार रुजवणे, ही काळाची आवश्यकता आहे.
देहलीतील हा ‘शंखनाद महोत्सव’ धर्मनिष्ठ समाजात आत्मशक्ती जागृत करून नवचैतन्य निर्माण करील आणि राष्ट्रसेवेसाठी एकत्र येण्याची प्रेरणा देईल.
१३ आणि १४ डिसेंबर रोजी नवी देहली येथील ‘भारत मंडपम्’मध्ये ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ प्रस्तुत आणि सनातन संस्था आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होणार आहे. याविषयी माहिती देणारी पत्रकार परिषद !
‘‘नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून करण्यात येणार होता. त्या निमित्ताने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. अभय वर्तक यांचे पाय माझ्या निवासस्थानी लागल्याने मी धन्य झाले आहे.’’
या महोत्सवात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने नक्षलवाद आणि आतंकवाद या समस्यांविषयी मार्गदर्शन, तसेच सनातन संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन आदी विषयांवर विविध क्षेत्रांतील मान्यवर विचार मांडणार आहेत.
जाधव यांचा मृत्यू हा हिमनगाचे केवळ एक टोक आहे. आजमितीला देशभरातील न्यायालयांमध्ये तब्बल ५ कोटी ३ लाखांहून अधिक खटल्यांचे डोंगर उभे आहेत.
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण