Shankhnad Mahotsav Delhi : सनातन धर्माच्या रक्षणासाठी मानसिक, बौद्धिक अन् आध्यात्मिक पातळीवर शौर्यजागरण करण्याची वेळ ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था
‘संस्कृतीविहिन भारत स्वतःला अधिक काळ सुरक्षित ठेवू शकणार नाही’, हे लक्षात घेऊन या सनातन राष्ट्राच्या धगधगत्या यज्ञकुंडात समिधारूपाने समर्पित होण्याची आज आवश्यकता आहे.